शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

जि.प. कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा

By admin | Updated: April 16, 2016 02:27 IST

जिल्हा परिषदेच्या विविध विभागप्रमुखांच्या वेळकाढू धोरणाचा फटका १५ हजार कर्मचाऱ्यांना बसत आहे.

फेब्रुवारीपासून वेतन नाही : १५ हजार कर्मचाऱ्यांना फटकानागपूर : जिल्हा परिषदेच्या विविध विभागप्रमुखांच्या वेळकाढू धोरणाचा फटका १५ हजार कर्मचाऱ्यांना बसत आहे. दोन महिन्यांपासून वेतन न झाल्याने सेवानिवृत्तीधारक कर्मचाऱ्यांची फरफट होत आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याला १ ते ५ तारखेदरम्यान जमा केले जाते. पण, काही कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारीचे तर काहींचे मार्चचे वेतन अद्याप झालेले नाही. जिल्हा परिषदेचे एकूण १० हजार नियमित कर्मचारी तर ५,५०० सेवानिवृत्तीधारक कर्मचारी आहेत. नियमितपणे वेतन होत नसल्याने कर्मचाऱ्यांना बँकेचे कर्जाचे हप्ते, मुलांच्या शाळेची फी, महिन्याचा किराणा व इतर खर्च करताना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आर्थिक वर्ष संपत असल्याने मार्च महिन्याचा पगार दरवर्षीच उशिराने होतो. मात्र, यंदा फेब्रुवारी महिन्याचाच पगार एप्रिल महिना अर्धा संपत असताना झालेला नाही. परिणामी कर्मचाऱ्यांना विविध आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सर्वाधिक अडचण पेन्शनधारक कर्मचाऱ्यांची होत आहे. महिन्याकाठी ठरलेला औषधांचा व कुटुंबाचा खर्च करायचा कुठून, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पेन्शनधारक जिल्हा परिषदेच्या पायऱ्या झिजवीत आहेत. (प्रतिनिधी)