शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

जिल्हा परिषद शाळांतील ‘विश्वास’ संकटात

By admin | Updated: July 7, 2014 01:08 IST

जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, यासाठी दोन वर्षांपूर्वी सर्वशिक्षा अभियानाच्या संशोधन व मूल्यमापन उपक्रमांतर्गत विश्वास प्रकल्प सुरू केला होता. केंद्रप्रमुख शाळांना

नागपूर : जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, यासाठी दोन वर्षांपूर्वी सर्वशिक्षा अभियानाच्या संशोधन व मूल्यमापन उपक्रमांतर्गत विश्वास प्रकल्प सुरू केला होता. केंद्रप्रमुख शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन पटसंख्येची दैनंदिन माहिती श्क्षिण विभागाला आॅनलाईन पाठवत होते. परंतु शासन मंजुरी नसल्याने हा प्रकल्प संकटात सापडला आहे. शैक्षणिक दर्जात सुधारणा व्हावी, पटसंख्येत वाढ व्हावी या हेतूने जि.प.चे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी यांनी २०१२ मध्ये हा प्रकल्प सुरू केला होता. संशोधन व मूल्यमापन प्रकल्पांर्गत यासाठी खर्चाची तरतूद केली होती. मागील दोन वर्षांत यावर आठ लाखांचा खर्च करण्यात आला. जिल्ह्यातील ११७ केंद्रप्रमुखांना मोबाईल टॅब देण्यात आले होते. त्यांनी दररोज किती शाळांना भेटी दिल्या. शाळेतील पटसंख्या व उपस्थिती याची सचित्र माहिती शिक्षण विभागाला मिळणे अपेक्षित होते. या प्रकल्पामुळे ग्रामीण भागातील शाळांच्या कामकाजावर शिक्षण विभागाचे नियंत्रण होते. सुरुवातीला शिक्षकांची उपस्थितीही वाढली होती. परंतु काही तालुक्यात नेटवर्कची समस्या निर्माण झाल्याने अहवाल मिळत नव्हता. प्रकल्पाच्या कराराची मुदत ३१ मार्च २०१४ ला संपली आहे. त्यामुळे ही यंत्रणा लवकरच ठप्प पडण्याची शक्यता आहे.प्रकल्प राबविताना जि.प. प्रशासनाने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेची मंजुरी घेणे गरजेचे होते. मंजुरी नसल्याने कोणत्या शीर्षकाखाली यावर खर्च करावा, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. शुक्र वारी सर्वशिक्षा अभियान समितीच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. परंतु मार्ग न निघाल्याने हा प्रकल्प संकटात सापडला आहे. (प्रतिनिधी)