शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

नवक्रांतीसाठी युवकांनी राजकारणात उतरावे

By admin | Updated: August 23, 2015 03:03 IST

सध्या देशाचे राजकारण कलुषित झाले आहे. अशा परिस्थितीत राजकारणात नवक्रांती निर्माण करण्यासाठी युवकांनी राजकारणात उतरण्याची गरज आहे, ...

आंबेडकरी युवा संमेलन : वक्त्यांचा सूर नागपूर : सध्या देशाचे राजकारण कलुषित झाले आहे. अशा परिस्थितीत राजकारणात नवक्रांती निर्माण करण्यासाठी युवकांनी राजकारणात उतरण्याची गरज आहे, असा सूर आंबेडकरी युवा संमेलनात उपस्थित वक्त्यांनी काढला. पाचवे आंबेडकरी युवा संमेलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह उर्वेला कॉलनी येथे शनिवारी आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन माजी आयएएस अधिकारी किशोर गजभिये यांच्या हस्ते झाले. यावेळी मुंबई विद्यापीठातील विधी विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. सुरेश माने, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागप्रमुख डॉ. प्रदीप आगलावे, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत बारंगे, सर्वजित बनसोडे, संजय सूर्यंवशी उपस्थित होते. किशोर गजभिये आपल्या उद्घाटनपर भाषणात म्हणाले, सरकारने खासगीकरणाचा सपाटा लावला आहे. दलित व आदिवासी युवकांच्या हक्कावर गदा आणली जात आहे. आरक्षण नाकारण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. त्यामुळे युवकांनी उद्योग निर्मितीकडे आपले लक्ष केंद्रित करावे. अपमानास्पद असलेल्या वनवासी शब्दांवर बंदी आणून मूळनिवासी शब्दच व्यवहारात प्रचलित करण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली. नवशक्ती निर्माण करण्यासाठी बहुजनांनी एकीची मोट बांधणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. सुरेश माने यांनी आजच्या परिस्थितीवर ताशेरे ओढत अन्यायाचा विरोधात पेटून उठवण्याची गरज व्यक्त केली. याप्रसंगी डॉ. प्रदीप आगलावे, श्रीकांत बारंगे, सर्वजित बनसोडे, संजय सूर्यंवशी यांनीही मार्गदर्शन केले. शीतल गडलिंग यांनी संचालन केले. (प्रतिनिधी)