शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

यंदाचे विक्रमी तापमान : उकाडा वाढला -नागपूर ४७.१

By admin | Updated: May 31, 2015 02:43 IST

उपराजधानीतील तापमानाने यावर्षीचा विक्रमी उच्चांक गाठला आहे. शनिवारी नागपुरात ४७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.

नागपूर : उपराजधानीतील तापमानाने यावर्षीचा विक्रमी उच्चांक गाठला आहे. शनिवारी नागपुरात ४७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. यापूर्वी मागील आठवड्यात ४७ अंशापर्यंत पारा चढला होता. परंतु त्यानंतर तो खाली घसरला होता. मागील पाच वर्षांतील सर्वोच्च तापमानाचा आढावा घेतल्यास २०११ मध्ये ४४.८ अंश से.ची नोंद करण्यात आली असून, २०१२ मध्ये ४६.६, २०१३ मध्ये ४७.९ व २०१४ मध्ये ४५.६ अंश सेल्सिअची नोंद आहे. शुक्रवारी नागपुरात ४६.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. परंतु शनिवारी त्यात पुन्हा वाढ होऊन पारा ४७.१ अंशावर पोहोचला आहे. मागील दोन आठवड्यापासून सूर्य विदर्भात आग ओकू लागला आहे. यामुळे प्रचंड उकाडा वाढला आहे. वाढत्या गरमीमुळे नागपूरकर त्रस्त झाले असून, आता मान्सूनची प्रतीक्षा करू लागले आहेत. शनिवारच्या विक्रमी तापमानामुळे दुपारी शहरातील सर्व रस्ते निर्मनुष्य झाले होते. उपराजधानीतील या तापमानासह विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील पारा वर चढला आहे.(प्रतिनिधी)