शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

स्मशानभूमीचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:39 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क खापा : शहरात स्मशानभूमीचा अभाव असल्याने स्थानिक नागरिकांना लगतच्या कन्हान नदीच्या पात्रात अंत्यसंस्कार करावे लागतात. या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

खापा : शहरात स्मशानभूमीचा अभाव असल्याने स्थानिक नागरिकांना लगतच्या कन्हान नदीच्या पात्रात अंत्यसंस्कार करावे लागतात. या प्रकारामुळे नदीतील पाणी दूषित हाेत असून, पुरामुळे नागरिकांना अडचणींना सामाेरे जावे लागते. ही समस्या कायमस्वरुपी साेडविण्यासाठी स्थानिक नगरपरिषद प्रशासनाने स्मशानभूमीच्या कामाला सुरुवात केली. मात्र, कामाचा वेग संथ असल्याने काम पूर्णत्वास जाणार कधी, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे.

खापा शहरातील स्मशानभूमीला संजीवनी असे नाव देण्यात आले असून, स्मशानभूमीच्या निर्मितीसह परिसराच्या साैंदर्यीकरणाच्या कामाला तीन वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली. या स्मशानभूमीचे काम अद्यापही पूर्णत्वास न गेल्याने स्थानिक नागरिकांना कन्हान नदीच्या पात्रात अंत्यसंस्कार करावे लागतात. त्यामुळे नदीचे पाणी दूषित हाेते. याच नदीच्या पाण्याचा वापर अनेक गावांमधील नागरिक पिण्यासाठी करीत असल्याने दूषित पाण्यामुळे त्यांच्या आराेग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दुसरीकडे, पावसाळ्यात नदीच्या पात्रात अंत्यसंस्कार करताना नागरिकांना विविध अडचणींना ताेंड द्यावे लागते. अंत्यसंस्कार करीत असताना अचानक पूर आल्यास नागरिकांची तारांबळ उडते. असे प्रकार अनेकदा घडले असून, त्यात प्राणहानी हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊस सुरू असल्यास लाकडे जाळण्यास त्रास हाेताे. त्यामुळे या स्मशानभूमीचे काम येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावे, अशी मागणीही स्थानिक नागरिकांनी केली आहे.