शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

स्मशानभूमीचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:39 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क खापा : शहरात स्मशानभूमीचा अभाव असल्याने स्थानिक नागरिकांना लगतच्या कन्हान नदीच्या पात्रात अंत्यसंस्कार करावे लागतात. या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

खापा : शहरात स्मशानभूमीचा अभाव असल्याने स्थानिक नागरिकांना लगतच्या कन्हान नदीच्या पात्रात अंत्यसंस्कार करावे लागतात. या प्रकारामुळे नदीतील पाणी दूषित हाेत असून, पुरामुळे नागरिकांना अडचणींना सामाेरे जावे लागते. ही समस्या कायमस्वरुपी साेडविण्यासाठी स्थानिक नगरपरिषद प्रशासनाने स्मशानभूमीच्या कामाला सुरुवात केली. मात्र, कामाचा वेग संथ असल्याने काम पूर्णत्वास जाणार कधी, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे.

खापा शहरातील स्मशानभूमीला संजीवनी असे नाव देण्यात आले असून, स्मशानभूमीच्या निर्मितीसह परिसराच्या साैंदर्यीकरणाच्या कामाला तीन वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली. या स्मशानभूमीचे काम अद्यापही पूर्णत्वास न गेल्याने स्थानिक नागरिकांना कन्हान नदीच्या पात्रात अंत्यसंस्कार करावे लागतात. त्यामुळे नदीचे पाणी दूषित हाेते. याच नदीच्या पाण्याचा वापर अनेक गावांमधील नागरिक पिण्यासाठी करीत असल्याने दूषित पाण्यामुळे त्यांच्या आराेग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दुसरीकडे, पावसाळ्यात नदीच्या पात्रात अंत्यसंस्कार करताना नागरिकांना विविध अडचणींना ताेंड द्यावे लागते. अंत्यसंस्कार करीत असताना अचानक पूर आल्यास नागरिकांची तारांबळ उडते. असे प्रकार अनेकदा घडले असून, त्यात प्राणहानी हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाऊस सुरू असल्यास लाकडे जाळण्यास त्रास हाेताे. त्यामुळे या स्मशानभूमीचे काम येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावे, अशी मागणीही स्थानिक नागरिकांनी केली आहे.