शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनाेेे... दागिने सांभाळून ठेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:12 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : दाेन घटनांमध्ये चाेरट्यांनी दाेन महिलांच्या गळ्यातील साेन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढल्याची घटना बुधवारी (दि. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावनेर : दाेन घटनांमध्ये चाेरट्यांनी दाेन महिलांच्या गळ्यातील साेन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढल्याची घटना बुधवारी (दि. २५) दुपारी घडली. पाेलिसांनी या दागिन्यांची एकूण किंमत एक लाख रुपये असल्याचे सांगितले असले तरी, त्या दागिन्यांची बाजारभावाप्रमाणे किंमत २ लाख ४३ हजार रुपयांच्या आसपास आहे. वाढत्या घटनांमुळे महिलांनी त्यांच्याकडील दागिने सांभाळून ठेवणे गरजेचे झाले आहे.

बुधवारी श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी असल्याने शीलाताई अशोकराव काळे (६२, नरेंद्रनगर, रिंग रोड, नागपूर) या त्यांच्या कुटुंबीयांसह आदासा येथील गणपतीच्या दर्शनासाठी आल्या हाेत्या. शासनाच्या दिशानिर्देशानुसार त्यांनी मंदिराच्या पायरीवर पूजा केली आणि परत जायला निघाल्या. दरम्यान, अज्ञात तरुणाने त्यांच्या गळ्यातील साेन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेत पळ काढला. या साडेचार ताेळ्याच्या साेन्याच्या मंगळसूत्राची किंमत ९० हजार रुपये असल्याचे पाेलिसांनी सांगितले असून, ते बाजारभावाप्रमाणे किमान २ लाख २५ हजार रुपयांचे असल्याचे जाणकार व्यक्तींनी सांगितले.

दागिने चाेरीची दुसरी घटना बुधवारी दुपारी सावनेर शहरातील छिंदवाडा मार्गावरील पाॅवर स्टेशनजवळ घडली. महिला राेडच्या कडेने पायी जात असताना माेटरसायकलवर आलेल्या तरुणाने त्या महिलेल्या गळ्यातील साडेतीन ग्रॅमचे साेन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. त्या मंगळसूत्राची बाजारभावाप्रमाणे किंमत १८ हजार रुपये असल्याचे महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितले. या दाेन्ही घटनांमध्ये सावनेर पाेलिसांनी अज्ञात चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

...

चाेरट्यांचा बंदाेबस्त करा

हल्ली सावनेर शहरात रकमेची बॅग लंपास करण्यासाेबतच महिलांच्या गळ्यातील साेन्याचे दागिने चाेरून नेण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. माहिती मिळताच पाेलीस उपनिरीक्षक सागर कारंडे यांनी आदासा मंदिर परिसराची पाहणी केली. परंतु, त्यांना ठाेस पुरावा मिळाला नाही. काही दिवसापूर्वी सावनेर शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेसमाेरून तरुणाकडील रकमेची बॅग पळविल्याची घटना घडली हाेती. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली हाेती. मात्र, चाेरट्याला ताब्यात घेण्यात पाेलिसांना अद्यापही यश आले नाही. नागरिकांनी गर्दीत सांंभाळून राहण्याचे आवाहन पाेलीस अधिकारी करीत असून, दुसरीकडे चाेरट्यांचा याेग्य बंदाेबस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.