शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

रासायनिक खतांची दरवाढ मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:08 IST

रेवराल : रासायनिक खताच्या किमती दीडपटीने वाढविण्यात आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियाेजन बिघडले आहे. या दरवाढीमुळे पिकांचा उत्पादनखर्च वाढणार असल्याने ...

रेवराल : रासायनिक खताच्या किमती दीडपटीने वाढविण्यात आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियाेजन बिघडले आहे. या दरवाढीमुळे पिकांचा उत्पादनखर्च वाढणार असल्याने तसेच शेतकरी आधीच आर्थिक संकटात असल्याने केंद्र शासनाने ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्याकडे साेपविलेल्या निवेदनात केली आहे.

पिकांच्या उत्पादन वाढीसाठी रासायनिक खते आवश्यक आहे. आधीच पिकांवर विविध किडी व राेगाचा प्रादुर्भाव हाेत असल्याने त्यांच्यापासून पीक वाचविण्यासाठी महागडी कीटकनाशके, बुरशीनाशके व इतर औषधे खरेदी करावी लागतात. त्यातच केंद्र शासनाने रासायनिक खताच्या किमतीत दीडपटीने वाढ केली आहे. ही दरवाढ शेतकऱ्यांसाठी जीवघेणी असल्याने ती केंद्र शासनाने तातडीने मागे घ्यावी, अशी मागणीही काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या निवेदनात केली आहे. शिष्टमंडळात काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव सुरेश भोयर, जिल्हा परिषद सभापती तापेश्वर वैद्य, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर वानखेडे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष युवराज ठाकरे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विक्की साठवणे, नगरसेवक किशोर सॅंडल, बाजार समिती संचालक राजेंद्र लांडे, नगरसेवक शुभम तिघरे, राजेश ठवकर, राजेश निनावे, अशोक डडुरे, प्रकाश कावळे, विष्णू साठवणे, राजकुमार ठवकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.