शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही काट मारली, तर मी पण काट मारणार"; अजित पवारांनी माळेगावकरांना दाखवली अर्थमंत्रालयाची ताकद
2
Mumbai Local: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवस विशेष रात्रकालीन ब्लॉक
3
"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका
4
अदानी समूहानं तयार केल्या २ नव्या कंपन्या, काय करणार काम? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
5
IND vs SA : बुमराहनं मार्करमसाठी जाळं विणलं; पण KL राहुलनं स्लिपमध्ये झोपा काढत त्यावर पाणी फेरलं!
6
श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत अडचणीत, २५२ कोटींच्या ड्रग्स केसप्रकरणी मुंबई पोलिसांनी पाठवलं समन्स'
7
विनायक चतुर्थी २०२५: मार्गशीर्ष विनायक चतुर्थी ठरणार खास, गणेशकृपेने ९ राशींची पूर्ण होणार आस!
8
धक्कादायक! मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केली, मृतदेह तलावात फेकून दिला
9
Tarot Card: लोभाला बळी पडू नका, मनाचा कौल घ्या; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
10
एअर शोचा व्हिडीओ पाहण्यासाठी वडील युट्यूबवर शोधत होते; अचानक विंग कमांडरांच्या मृत्यूची बातमी दिसली
11
पाकिस्तानच्या तुरुंगातील खलाशांना आणा, राज्य शासनाकडे मागणी; १८ मच्छीमार तुरुंगातच!
12
Mumbai: देवदर्शनाहून परत येताना मुलाचा ट्रेनमधून पडून मृत्यू; तब्बल १७ वर्षांनी पालकांना नुकसानभरपाई!
13
सूरज चव्हाणनंतर 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचं लग्न ठरलं, बॉयफ्रेंडसोबत मार्चमध्ये अडकणार विवाहबंधनात?
14
Maratha Reservation: मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आवश्यकता तरी काय? उच्च न्यायालयात युक्तिवाद 
15
४९०, ५१० किंवा ५२० रुपयांचं पेट्रोल-डिझेल टाकल्यानं फरक पडतो का? फसवणुकीपासून वाचायचं असेल तर 'या' २ गोष्टींकडे लक्ष द्या
16
IND vs SA 2nd Test : पंतही ठरला कमनशिबी! टीम इंडिया 'या' दोन बदलासह उतरली मैदानात
17
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
18
भारताविरुद्ध कारवायांसाठी पाकिस्तान बांगलादेशचा वापर करत असल्याचा आरोप; आयएसआयकडून तरुणांना प्रशिक्षण
19
Nerul: 'महाराजांवर राजकारण नको', गणेश नाईकांची अमित ठाकरेंवरील गुन्हा मागे घेण्याची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

रासायनिक खतांची दरवाढ मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:08 IST

रेवराल : रासायनिक खताच्या किमती दीडपटीने वाढविण्यात आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियाेजन बिघडले आहे. या दरवाढीमुळे पिकांचा उत्पादनखर्च वाढणार असल्याने ...

रेवराल : रासायनिक खताच्या किमती दीडपटीने वाढविण्यात आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियाेजन बिघडले आहे. या दरवाढीमुळे पिकांचा उत्पादनखर्च वाढणार असल्याने तसेच शेतकरी आधीच आर्थिक संकटात असल्याने केंद्र शासनाने ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्याकडे साेपविलेल्या निवेदनात केली आहे.

पिकांच्या उत्पादन वाढीसाठी रासायनिक खते आवश्यक आहे. आधीच पिकांवर विविध किडी व राेगाचा प्रादुर्भाव हाेत असल्याने त्यांच्यापासून पीक वाचविण्यासाठी महागडी कीटकनाशके, बुरशीनाशके व इतर औषधे खरेदी करावी लागतात. त्यातच केंद्र शासनाने रासायनिक खताच्या किमतीत दीडपटीने वाढ केली आहे. ही दरवाढ शेतकऱ्यांसाठी जीवघेणी असल्याने ती केंद्र शासनाने तातडीने मागे घ्यावी, अशी मागणीही काॅंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या निवेदनात केली आहे. शिष्टमंडळात काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव सुरेश भोयर, जिल्हा परिषद सभापती तापेश्वर वैद्य, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर वानखेडे, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष युवराज ठाकरे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विक्की साठवणे, नगरसेवक किशोर सॅंडल, बाजार समिती संचालक राजेंद्र लांडे, नगरसेवक शुभम तिघरे, राजेश ठवकर, राजेश निनावे, अशोक डडुरे, प्रकाश कावळे, विष्णू साठवणे, राजकुमार ठवकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.