शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

हिवाळी अधिवेशन २०१९; थकीत कर्ज माफीच्या घोषणेने अधिवेशनाचे सूप वाजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 17:18 IST

राज्याच्या निवनियुक्त १४ व्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचे शनिवारी नागपुरात सूप वाजले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये ते मंत्रिमंडळाचा विस्तारादरम्यान असलेल्या अनेक सामाजिक, राजकीय व आर्थिक मुद्यांवर चौफेर चर्चा झडलेले राज्याच्या निवनियुक्त १४ व्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचे शनिवारी नागपुरात सूप वाजले.महाविकास आघाडी सरकारच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या या सरकारकडून जनतेला असलेल्या अपेक्षा, विरोधकांचे आक्रमक पवित्रे आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबतचा नागरिकांमधला रोष अशा गदारोळात अधिवेशनाचे पाच दिवस गाजत राहिले.यंदाचे अधिवेशन केवळ पाचच दिवस राहणार असल्याचे आधीच जाहीर झाले असल्याने या अधिवेशनाकडून तशाही फारशा अपेक्षा जनतेला नव्हत्या. मात्र शेतकºयांना मदत मिळेल व त्याद्वारे थोडाफार दिलासा मिळेल असे वाटत होते.केंद्राने जारी केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबतचा जनमानसातला संभ्रम व रोष देशभरात तीव्र होत असताना त्याचे पडसाद या अधिवेशनातही उमटलेले दिसले. सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षातील नेत्यांनी यावर प्रकाश टाकलेला दिसला.अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने कंबरडे मोडलेल्या राज्यातील शेतकºयांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे.  राज्यातील शेतकºयांचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत असलेले दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असे नाव या योजनेला देण्यात आले आहे.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन