शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

व्हीसीएवर मॅच होऊ देणार नाही

By admin | Updated: April 8, 2016 02:52 IST

विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहे. अशापरिस्थितीत आयपीएलचा एकही सामना व्हीसीए जामठावर होऊ देणार नाही,

नागपूर : विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहे. अशापरिस्थितीत आयपीएलचा एकही सामना व्हीसीए जामठावर होऊ देणार नाही, असा इशारा जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी दिला आहे. आयपीएलच्या नवव्या सीझनला येत्या ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. क्रिकेटच्या सामन्यादरम्यान प्रचंड प्रमाणात पाण्याचा वापर होतो. संपूर्ण महाराष्ट्र सध्या दुष्काळ आणि भीषण पाणीटंचाईने होरपळत असून गावच्या गाव ओस पडली आहेत. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच भाजपाने महाराष्ट्रात आयपीएलचे सामने खेळविण्यास विरोध केला होता. नुकतेच न्यायालयानेही माणसांना पाणी द्यावे की क्रिकेटसाठी पाणी द्यावे, असा प्रश्न केला होता. आयपीएलच्या सामने जामठा स्टेडियमवर होणार आहेत. त्यामुळे आयपीएलच्या सामने बंद पाडण्याचा इशारा प्रशांत पवार यांनी दिला आहे. जामठा स्टेडियमच्या आसपासच्या गावांमध्येही लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अशावेळी क्रिकेटचा सामना होऊ देणार नाही व स्टेडियमची पीच खोदून काढू, असा इशारा प्रशांत पवार यांनी दिला आहे.(प्रतिनिधी)