शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

वन्यप्राण्यांच्या अधिवासाचे जतन व्हावे

By admin | Updated: October 3, 2015 03:03 IST

मानवासाठी जंगल व वन्यजीवांचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या संरक्षणासह वन्यजीवांच्या अधिवासाचे जतन व्हावे,

वन्यजीव सप्ताहाचे उद्घाटन :  वनबल प्रमुख यांचे आवाहन नागपूर : मानवासाठी जंगल व वन्यजीवांचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या संरक्षणासह वन्यजीवांच्या अधिवासाचे जतन व्हावे, असे आवाहन राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) ए. के. निगम यांनी केले. सेमिनरी हिल्स येथील वन सभागृहात गुरुवारी ‘वन्यजीव सप्ताहा’चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला अतिथी म्हणून प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सर्जन भगत व ज्येष्ठ वन्यजीवप्रेमी गोपाल ठोसर उपस्थित होते.निगम पुढे म्हणाले, वनसंरक्षणात लोकांचा सहभाग आवश्यक आहे. वन विभागाने जंगल व वन्यजीवांच्या संरक्षणासाठी पोलीस विभागाप्रमाणे विशेष व्याघ्र संरक्षण दल (एसटीपीएफ) तयार केले आहे. याशिवाय लोकांमध्ये वन्यप्राण्यांविषयी जनजागृती व्हावी, यासाठी व्याघ्रदूत म्हणून अभिनेते अमिताभ बच्चन व सचिन तेंडुलकर यांची मदत घेतली जात आहे. तसेच राज्यातील व्याघ्र प्रकल्पांना जागतिकस्तरावर पोहोचविण्यासाठी काम केले जाणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते ‘वन विभागाची यशोगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच वन सभागृहाच्या गॅलरीत एका खास चित्र प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)