शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
2
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
3
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
4
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
5
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
6
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मुंबईतील कामचुकार कंत्राटदारांना बसणार मोठ्ठा दणका! पालकमंत्री शेलारांनी दिले महत्त्वाचे आदेश
8
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
9
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
10
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
11
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
12
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
13
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
14
कोण म्हणतं वय झालं? ८६ आणि ८४ वर्षांच्या दोन बहिणींनी ठरवलं जग पहायचं, आणि निघाल्या..
15
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
16
Coronavirus: धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
17
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या
18
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
19
वैष्णवी हगवणे यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती, आहे असा उल्लेख
20
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा

प्रवेशाचे ‘एसएमएस’ अडकले कुठे?

By admin | Updated: April 24, 2015 02:09 IST

‘आरटीई’ (राईट टू एज्युकेशन) प्रवेशप्रक्रियेचा अंतिम टप्पा सुरू असताना एक नवी अडचण पालकांसमोर निर्माण झाली आहे.

नागपूर : ‘आरटीई’ (राईट टू एज्युकेशन) प्रवेशप्रक्रियेचा अंतिम टप्पा सुरू असताना एक नवी अडचण पालकांसमोर निर्माण झाली आहे. मागील आठवड्यात काढण्यात आलेल्या ‘आॅनलाईन’ सोडतीचा ‘एसएमएस’ अद्याप बऱ्याच पालकांना प्राप्त झालेला नाही. त्यामुळे आपल्या पाल्याला प्रवेश मिळाला की नाही याबाबत पालकांमध्ये संभ्रम आहे. शिवाय काही शाळांकडून प्रवेश देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. यासंदर्भात गुरुवारी नाराज पालकांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयाला धडक दिली व अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. सोबतच पटवर्धन शाळेच्या मागील बाजूस असलेल्या कार्यालयातदेखील संतप्त पालक गोळा झाले होते. १३ एप्रिल रोजी ‘आॅनलाईन’ सोडत काढण्यात आली होती. मुलांना नेमक्या कुठल्या शाळेत प्रवेश मिळाला आहे याची माहिती चार दिवसांनी ‘एसएमएस’वर कळविण्यात येईल, असे यावेळी शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. परंतु अनेक पालकांना आठवडा उलटूनदेखील ‘एसएमएस’ आलेले नाहीत. ज्या मुलांना पहिल्या फेरीदरम्यान शाळांमध्ये प्रवेश मिळालेले नाहीत, त्यांना दुसऱ्या फेरीची प्रतीक्षा करावी लागेल, असे ‘एसएमएस’ अनेकांना आले आहेत. परंतु अशा प्रकारचेदेखील ‘एसएमएस’ आम्हाला का आले नाही, असा प्रश्न घेऊन अनेक पालक गुरुवारी अधिकाऱ्यांकडे पोहोचले. ‘ड्रॉ’ची माहिती इतक्या उशिरा का देण्यात आली, माहिती सार्वजनिक का करण्यात येत नाही याबाबत पालकांनी संतप्त स्वरात विचारणा केली.