शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
4
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
5
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
6
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
7
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
8
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
9
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
10
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
11
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
13
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
14
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
15
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
16
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
17
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
18
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
19
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
20
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य

शिक्षकांना वेतन मिळणार कधी?

By admin | Updated: October 27, 2016 02:45 IST

शहरातील राजीव गांधी मूकबधिर व अस्थिव्यंग शाळेतील शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना मागील काही वर्षांपासून वेठीस धरले जात आहे.

मूकबधिर व अस्थिव्यंग विद्यालयात ११ शिक्षक कार्यरतकाटोल : शहरातील राजीव गांधी मूकबधिर व अस्थिव्यंग शाळेतील शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना मागील काही वर्षांपासून वेठीस धरले जात आहे. या शाळेतील काही शिक्षकांना शाळा अनुदानावर येताच कामावरून कमी करून वेतन देणे बंद केले आहे. या शिक्षकांनी संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागण्यापासून तर आंदोलन करण्यापर्यंतचे पर्याय अवलंबले. परंतु, प्रशासन त्यांचा तिढा सोडविण्याकडे लक्ष देत नाही, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला.काटोल - कारंजा मार्गालगत सरस्वती बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने सन १९९५ मध्ये राजीव गांधी मूकबधिर व अस्थिव्यंग विद्यालयाची स्थापना करण्यात आली. या विद्यालयात काटोल, नरखेड, कळमेश्वर तसेच मध्य प्रदेशातील पांढुर्णा, छिंदवाडा, मुलताई, प्रभातपट्टण, बैतूल, इटारशी या भागातील विद्यार्थी शिकायला येतात. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी या विद्यालयात शिक्षकांची नियुक्तीही करण्यात आली. परंतु, या शिक्षकांना गेल्या २० वर्षांपासून पूर्ण वेतन देण्यात येत नाही. शाळा अनुदानावर येताच त्यांना कामावरून कमी करण्यात आले. परिणामी, या विद्यालयातील बिनपगारी शिक्षकांनी मध्यंतरी संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदने देऊन ही समस्या सोडविण्याची मागणी केली. अधिकाऱ्यांनी ही समस्या न सोडविण्याल्याने या शिक्षकांनी धरणे आंदोलनही केले. तरीही प्रशासनाने या शिक्षकांच्या रास्त मागणीकडे लक्ष दिले नाही. (तालुका प्रतिनिधी) उच्च न्यायालयात मागितली दादसंस्था चालकाच्या मनमानी कारभाराचा त्रास व्हायला लागल्याने काही शिक्षकांनी समाजकल्याण विभागाचे उपायुक्त तर एका शिक्षकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे दाद मागितली. परंतु, या शिक्षकांची नावे हजेरीपटात समाविष्ट करण्यात आली नाही. एवढेच नव्हे तर, अस्थिव्यंग विभागातील तीन शिक्षकांना संस्था चालकाकरवी विद्यालयाच्या कार्यालयात येण्यास प्रतिबंध घालण्यात आला.