शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

झाेपडपट्टीवासीयांचा वनवास संपणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:06 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या सराय झाेपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना अद्यापही मूलभूत सुविधा पुरविल्या जात नाही. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या सराय झाेपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना अद्यापही मूलभूत सुविधा पुरविल्या जात नाही. त्यांना शासनाच्या काेणत्याही कल्याणकारी याेजनांचा लाभही घेता येत नाही. त्यांच्या वाट्याला आलेला हा वनवास कधी संपणार, असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करीत आहेत.

ही झाेपडपट्टी ५० वर्षांपूर्वी वसली आहे. येथे राहणारा प्रत्येक व्यक्ती मिळेल ते काम करून कुटुंबाची उपजीविका करतो. प्रशासनाने आपल्याला केवळ मूलभूत सुविधा द्याव्यात, अशी मागणी येथील नागरिकांनी अनेकदा केली. परंतु त्यांच्या या मागणीकडे कुणीही कधीच गांभीर्याने घेतले नाही. याच काळात त्यांची दुसरी पिढी अभावात जीवन व्यतित करीत आहे. विशेष म्हणजे, येथील बहुतांश नागरिकांची नावे मतदार यादीत असल्याने ते मतदानाचा नियमित हक्क बजावतात. मात्र, त्यांना शासनाच्या काेणत्याही याेजनेचा कधीच लाभ मिळाला नाही.

या भागात पिण्याच्या पाण्याची काेणतीही साेय अद्याप करण्यात आली नाही. पाण्याची पाईपलाईन टाकून सार्वजिक नळ देण्याचे औदार्यदेखील प्रशासनाने दाखविले नाही. त्यामुळे येथील नागरिक मिळेल तेथील पाणी पिऊन तहान शमवितात. सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्यादेखील नाही. त्यामुळे या भागात ठिकठिकाणी डबके साचल्याचे व त्यात डासांची पैदास हाेत असल्याचे वाढत असून, त्यांच्या आराेग्यालाही धाेका उद्भवत आहे. या भागात सार्वजनिक शाैचालये नाही. आर्थिक परिस्थितीमुळे नागरिकांना घरी शाैचालयाचे बांधकाम करणे शक्य नाही. त्यामुळे तरुणी व महिलांची कुचंबणा हाेते. येथील नागरिकांना शिधापत्रिका देण्यात आल्या असल्या तरी त्यांना शासनाच्या घरकूल, उज्ज्वला गॅस यासह अन्य महत्त्वाच्या व वैयक्तिक लाभाच्या याेजनांचा लाभ घेता येत नाही.

---

नियमितीकरणाचे प्रयत्न

कामठी शहरात रामगड, सैलाबनगर, वारिसपुरा, आझादनगर, कामगारनगर या भागात झाेपडपट्ट्या असून, तिथे तळागाळातील नागरिक कुटुंबासह राहातात. यात सराय झाेपडपट्टी ही सर्वात जुनी आहे. मध्यंतरी सन १९९५ पूर्वी वसलेल्या झाेपडपट्ट्यांचे नियमितीकरण करण्याचे प्रयत्न करण्यात आले हाेते. परंतु यात सातत्य नसल्याने यश आले नाही. परिणामी, येथील नागरिकांना काेणत्याही मूलभूत सुविधा मिळाल्या नाही.