शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री विदर्भावर कधी लक्ष देणार? ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर आणि विदर्भात कोरोना प्रकोप प्रचंड वाढला आहे. रुग्णांना बेड मिळत नाही, व्हेंटिलेटर्सचा तुटवडा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर आणि विदर्भात कोरोना प्रकोप प्रचंड वाढला आहे. रुग्णांना बेड मिळत नाही, व्हेंटिलेटर्सचा तुटवडा आहे. रेमडेसिविर उपलब्ध होत नाही. अशा स्थितीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष नागपूर-विदर्भावर नसल्याचा आरोप काँग्रेसचे नेते माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केला आहे.

कोरोना विरूद्धच्या लढाईत मुख्यमंत्र्यांनी मुंबईत व उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यात जंबो हॉस्पिटल्स उभारले आहेत. मात्र, गेल्या १४ महिन्यात नागपुरात पाच हजार बेड्सच्या जंबो हॉस्पिटलची व स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हॉस्पिटल केलेली घोषणा हवेत विरली आहे. सगळीकडे अनागोंदी कारभार माजला आहे. पालकमंत्र्यांकडे निधी उपलब्ध होत नसावा म्हणून त्यांचेही प्रयत्न अपुरे पडत आहेत. लोक रस्त्यावर मरून पडत आहेत. प्रशासन हतबल दिसत आहे. नागपुरातील कोरोना रुग्णांना वाचविण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचेही देशमुख म्हटले आहे.