शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

रानबाेडी येथील ५७ कुटुंबांना भूखंड, पॅकेज मिळणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : उमरेड-कऱ्हाडला अभयारण्यांतर्गत येणाऱ्या रानबोडी (ता. कुही) या गावाचे उमरेड शहराजवळ पुनर्वसन करण्यात आले. शासकीय ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कुही : उमरेड-कऱ्हाडला अभयारण्यांतर्गत येणाऱ्या रानबोडी (ता. कुही) या गावाचे उमरेड शहराजवळ पुनर्वसन करण्यात आले. शासकीय अधिकारी व पुनर्वसन समितीतील सदस्यांनी चुकीचे मापदंड लावून नियमबाह्य पद्धतीने मूळ गावठाणातील (गाव नमुना ८ मधील) ५७ लाभार्थ्यांना लाभापासून वंंचित ठेवले आहे. त्यामुळे या लाभार्थ्यांना घरांच्या बांधकामासाठी भूखंड व पॅकेजचा लाभ कधी मिळणार, असा प्रश्न पीडितांनी उपस्थित केला आहे.

आपली कैफियत शासकीय अधिकारी व स्थानिक लाेकप्रतिनिधींकडे अनेकदा मांडली. मात्र, कुणीही न्याय दिला नाही, असेही लाभार्थ्यांनी सांगितले. दुसरीकडे दप्तर दिरंगाईमुळे ही समस्या निर्माण झाल्याचे लाेकप्रतिनिधी सांगतात. लाेकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनतेच्या मूलभूत समस्या साेडविताना भेदभाव करू नये. या समस्या संवैधानिक मार्गाने सोडवाव्या. जनतेला त्यांच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवू नये. प्रशासनाने लाभार्थ्यांच्या समस्या तातडीने साेडवाव्या, अशी मागणी राजानंद कावळे, परसराम वंजारी, रामकृष्ण रिठे, कीर्तीलाल वंजारी, फुकट, राजू मेश्राम यांनी राज्याचे मुख्य सचिव एस. कुंटे यांना पाठविलेल्या पत्रात केली असून, आंदाेलनाचा इशारा दिला आहे.