शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
3
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
4
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
5
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
6
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
7
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
8
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
9
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
10
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
11
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
12
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
13
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
14
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
15
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
16
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
17
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
18
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
19
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
20
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष

इंदिरा आवासची उद्दिष्टपूर्ती केव्हा ?

By admin | Updated: July 27, 2014 01:16 IST

बेघर व गरिबांना निवारा मिळावा यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून इंदिरा आवास योजना राबविली जाते. परंतु दिलेले उद्दिष्ट वर्षानुवर्षे पूर्ण होत नाही. अपेक्षित गरजूंना लाभ मिळत नसल्याने

जिल्हा परिषद : जिल्ह्यातील ९६२ घरकूलांचे काम अपूर्णनागपूर : बेघर व गरिबांना निवारा मिळावा यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून इंदिरा आवास योजना राबविली जाते. परंतु दिलेले उद्दिष्ट वर्षानुवर्षे पूर्ण होत नाही. अपेक्षित गरजूंना लाभ मिळत नसल्याने या योजनेची उद्दिष्टपूर्ती केव्हा होणार, असा प्रश्न लाभार्थींना पडला आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून ही योजना राबविली जाते. नियामक मंडळाच्या बैठकीत घरकूल योजनांचा आढावा घेतला जातो. परंतु निर्देशानंतरही घरकूलांची कामे वेळेत पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. २०१२-१३ या वर्षात जिल्ह्याला ४५८२ घरकूलांचे उद्दिष्ट दिले होते. यासाठी शासनाने ३०२२.५५ लाखांचा निधी उपलब्ध केला होता. परंतु २०१३-१४ वर्षाअखेर ३१४ घरकूलांचे काम अपूर्ण होते. तर २०१३-१४ या वर्षात २४६७ घरकूलांसाठी २३४३.६५ लाखांचा निधी मंजूर असूनही ६४८ घरकूलांची कामे अद्याप अपूर्ण आहे. १० जानेवारी २०१४ च्या नियामक मंडळाच्या बैठकीत घरकूलांची कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. परंतु सहा महिन्यानंतरही तीच परिस्थिती कायम आहे. दिलेले उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याने निधी अखर्चित राहतो. दुसरीकडे पुढील वर्षासाठी उद्दिष्टही कमी दिले जाते. यामुळे बेघर लोकांना निवारा मिळत नाही. मागील दोन वर्षात ९६२ घरकूलांची कामे अपूर्ण आहे. २०१४-१५ या वर्षाासाठी पुन्हा २२५८ घरकूलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. घरकूलांची कामे ठराविक कालावधीत पूर्ण झाली असती तर उद्दिष्टात वाढ झाली असती. (प्रतिनिधी)