शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
7
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
8
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
9
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
10
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
11
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
12
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
13
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
14
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
15
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
16
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
17
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
18
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
19
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
20
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

सोयाबीन, मोसंबीची नुकसानभरपाई कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:13 IST

काटोल : काटोल-नरखेड तालुक्यातील गतवर्षी खरीप हंगामातील मोसंबी फळपीक तसेच सोयाबीन पीक अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात भुईसपाट झाले. या नुकसानीची ...

काटोल : काटोल-नरखेड तालुक्यातील गतवर्षी खरीप हंगामातील मोसंबी फळपीक तसेच सोयाबीन पीक अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात भुईसपाट झाले. या नुकसानीची पाहणी प्रधान कृषी सचिवांनी केली होती. याबाबतचा अहवालही पोलिसांनी सादर केला होता. मात्र अद्यापही तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. खरीपातील अतिवृष्टीमुळे नष्ट झालेल्या मोसंबी व सोयाबीन पिकाची नुकसानभरपाई कधी, असा प्रश्न विचारात काटोलचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांना माजी आमदार आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. ही नुकसानभरपाई दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. पंचायत समिती सभापती धम्मपाल खोब्रागडे, नरखेड कृषी बाजार समितीचे सभापती बबनराव लोहे, निशिकांत नागमोते, दिनकर राऊत, मनोज जवंजाळ, दिलीप तिजारे, मोहन पांडे, कृष्णा दफरे व दोन्ही तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.