शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
4
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
5
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
6
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
7
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
8
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
9
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
10
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
11
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
12
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
13
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
14
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
15
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
16
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
17
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
18
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
19
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
20
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?

सोयाबीन, मोसंबीची नुकसानभरपाई कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:13 IST

काटोल : काटोल-नरखेड तालुक्यातील गतवर्षी खरीप हंगामातील मोसंबी फळपीक तसेच सोयाबीन पीक अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात भुईसपाट झाले. या नुकसानीची ...

काटोल : काटोल-नरखेड तालुक्यातील गतवर्षी खरीप हंगामातील मोसंबी फळपीक तसेच सोयाबीन पीक अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात भुईसपाट झाले. या नुकसानीची पाहणी प्रधान कृषी सचिवांनी केली होती. याबाबतचा अहवालही पोलिसांनी सादर केला होता. मात्र अद्यापही तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. खरीपातील अतिवृष्टीमुळे नष्ट झालेल्या मोसंबी व सोयाबीन पिकाची नुकसानभरपाई कधी, असा प्रश्न विचारात काटोलचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांना माजी आमदार आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. ही नुकसानभरपाई दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. पंचायत समिती सभापती धम्मपाल खोब्रागडे, नरखेड कृषी बाजार समितीचे सभापती बबनराव लोहे, निशिकांत नागमोते, दिनकर राऊत, मनोज जवंजाळ, दिलीप तिजारे, मोहन पांडे, कृष्णा दफरे व दोन्ही तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.