शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

मला ईडीत अडकवण्याचा प्रयत्न तर सामान्यांची काय कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 17:50 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत आणि सरकार त्याबद्दल चकार शब्द काढत नाही असे परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी नागपुरातील बुटीबोरी येथील जाहीर सभेत व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: ईडीच्या चौकशीत माझ्यासारख्या माणसाला अडकवण्याचा प्रयत्न केला जातो तिथे सामान्यजनांची काय अवस्था होऊ शकते हे तुम्ही समजून घ्या. शेतीच्या अवजारांच्या किंमती वाढल्या, खतांमध्ये भाववाढ झाली आणि शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा झाला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत आणि सरकार त्याबद्दल चकार शब्द काढत नाही असे परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी नागपुरातील बुटीबोरी येथील जाहीर सभेत व्यक्त केले.पुलवामातील लष्करी तळ उध्वस्त करण्याचा निर्णय एकट्या मोदींचा नव्हता, त्यात आम्ही सहभागी होतो. माजी संरक्षणमंत्री या नात्याने मीही त्या बैठकीत हजर होतो, मात्र त्याचा राजकीय फायदा मोदी सरकारने घेतल्याचे इंदिरा गांधी पंतप्रधान असताना पाकिस्तानसोबत युद्ध करून बांगलादेशची निर्मिती केली. मात्र आम्ही त्याचा राजकीय फायदा कधीच घेतला नाही. भाजपाने मात्र अशा कारवायांचा फायदा उचलला. त्या बळावरच त्यांनी लोकसभेच्या न्विडणुका जिंकल्या असे ते पुढे म्हणाले.आपण कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आम्ही भेटी दिल्या होत्या. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा करून आठवडाभरात एक हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली होती.या या सरकारने कोणते हिताचे निर्णय घेतले ते सांगावे. हे सरकार सर्वसामान्यांना संकटात लुटणारे आहे. महागाई वाढली, सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे, निवड सत्तेचा गैरवापर करण्याचे काम या सरकारने सुरू केले आहे.पी चिदंबरम यांचा काय गुन्हा होता हे सांगावे दीड महिन्यापासून त्यांना कारागृहात डांबले आहे. कुठल्याही कर्जवाटपात माझा कसलाही संबंध नसताना माझ्यावर नोटीस बजावली. मी स्वत: त्यांच्याकडे पाहुणचाराला घेण्याची तयारी दाखवल्यावर मात्र ते घाबरले. येऊ नका अशी विनंती केली. कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा लक्षात घेऊन मी त्यांची विनंती मान्य केली आणि त्यांच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय रद्द केलाशिवाजी महाराजांचे स्मारक हे सरकार बांधणार होते भूमिपूजन झाले पण त्यापुढे काम सरकलं नाही. इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा झाली त्याला कसलाही पत्ता नाही. राजकीय फायद्यासाठी खोट्या घोषणा देण्याचे काम सरकार करीत आहे असे शरद पवार पुढे म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार