शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

मला ईडीत अडकवण्याचा प्रयत्न तर सामान्यांची काय कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 17:50 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत आणि सरकार त्याबद्दल चकार शब्द काढत नाही असे परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी नागपुरातील बुटीबोरी येथील जाहीर सभेत व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: ईडीच्या चौकशीत माझ्यासारख्या माणसाला अडकवण्याचा प्रयत्न केला जातो तिथे सामान्यजनांची काय अवस्था होऊ शकते हे तुम्ही समजून घ्या. शेतीच्या अवजारांच्या किंमती वाढल्या, खतांमध्ये भाववाढ झाली आणि शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा झाला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत आणि सरकार त्याबद्दल चकार शब्द काढत नाही असे परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी नागपुरातील बुटीबोरी येथील जाहीर सभेत व्यक्त केले.पुलवामातील लष्करी तळ उध्वस्त करण्याचा निर्णय एकट्या मोदींचा नव्हता, त्यात आम्ही सहभागी होतो. माजी संरक्षणमंत्री या नात्याने मीही त्या बैठकीत हजर होतो, मात्र त्याचा राजकीय फायदा मोदी सरकारने घेतल्याचे इंदिरा गांधी पंतप्रधान असताना पाकिस्तानसोबत युद्ध करून बांगलादेशची निर्मिती केली. मात्र आम्ही त्याचा राजकीय फायदा कधीच घेतला नाही. भाजपाने मात्र अशा कारवायांचा फायदा उचलला. त्या बळावरच त्यांनी लोकसभेच्या न्विडणुका जिंकल्या असे ते पुढे म्हणाले.आपण कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आम्ही भेटी दिल्या होत्या. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा करून आठवडाभरात एक हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली होती.या या सरकारने कोणते हिताचे निर्णय घेतले ते सांगावे. हे सरकार सर्वसामान्यांना संकटात लुटणारे आहे. महागाई वाढली, सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे, निवड सत्तेचा गैरवापर करण्याचे काम या सरकारने सुरू केले आहे.पी चिदंबरम यांचा काय गुन्हा होता हे सांगावे दीड महिन्यापासून त्यांना कारागृहात डांबले आहे. कुठल्याही कर्जवाटपात माझा कसलाही संबंध नसताना माझ्यावर नोटीस बजावली. मी स्वत: त्यांच्याकडे पाहुणचाराला घेण्याची तयारी दाखवल्यावर मात्र ते घाबरले. येऊ नका अशी विनंती केली. कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा लक्षात घेऊन मी त्यांची विनंती मान्य केली आणि त्यांच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय रद्द केलाशिवाजी महाराजांचे स्मारक हे सरकार बांधणार होते भूमिपूजन झाले पण त्यापुढे काम सरकलं नाही. इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा झाली त्याला कसलाही पत्ता नाही. राजकीय फायद्यासाठी खोट्या घोषणा देण्याचे काम सरकार करीत आहे असे शरद पवार पुढे म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार