शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

कशासाठी लावली जातेय शाई?

By admin | Updated: November 19, 2016 03:10 IST

नोटाबंदीच्या निर्णयानंतर निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी सरकारतर्फे दररोज नवनवे निर्णय घेतले जात आहेत.

ही तर आर्थिक कोंडी : काहींनी केले निर्णयाचे स्वागतनागपूर : नोटाबंदीच्या निर्णयानंतर निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी सरकारतर्फे दररोज नवनवे निर्णय घेतले जात आहेत. बँकेसमोर वारंवार रांगेत लागून पैसे बदलणाऱ्या ग्राहकांना आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँकेने निवडणुकीत मतदान करणाऱ्यांसारखी बोटावर शाई लावण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे आधीच प्रचंड कामात गुंतलेल्या बँक कर्मचाऱ्यांना शाई लावण्याचे नवीन काम करावे लागत आहे. शाई लावण्याच्या सरकारच्या निर्णयावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. लोकमत प्रतिनिधीने नागपुरातील विविध बँकेत लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. सरकार देशाच्या नागरिकांवर अविश्वास दाखवत असून यामुळे आर्थिक कोंडी निर्माण होईल, असे मत अनेकांनी व्यक्त केले. काहींनी या निर्णयाचे स्वागतही केले. (प्रतिनिधी)