शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

अर्थव्यवस्था मजबूतीसाठी देशांतर्गत उत्पादन वाढवावे लागणार : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 00:42 IST

‘कोरोना’च्या संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका निश्चित बसला आहे. परंतु आज संपूर्ण जग चीनवर नाराज आहे. त्यामुळे तेथील कंपन्या आपल्याकडे येण्यासाठी प्रयत्न करून आपत्तीचे इष्टापत्तीत रूपांतर करावे लागणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयात कमी करून अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी देशांतर्गत उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा लागेल, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देपरकीय गुंतवणूक वाढण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’च्या संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका निश्चित बसला आहे. परंतु आज संपूर्ण जग चीनवर नाराज आहे. त्यामुळे तेथील कंपन्या आपल्याकडे येण्यासाठी प्रयत्न करून आपत्तीचे इष्टापत्तीत रूपांतर करावे लागणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयात कमी करून अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी देशांतर्गत उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा लागेल, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. नागपुरातील विविध वृत्तपत्रांच्या संपादकांशी गडकरी यांनी आॅनलाईन संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देश ढवळून निघत असताना कोरोनापासून आपला बचाव करणे व अर्थव्यवस्था मजबूत करणे ही दोन्ही कामे एकत्रितपणे करण्यास प्राधान्य असले पाहिजे. सद्यस्थितीत देशात तीन वर्षे पुरतील एवढे गहू,तांदूळ आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेत शेतकऱ्यांचा मौलिक वाटा असतो. त्यांनी पीक पद्धती बदलली पाहिजे. सोबतच औद्योगिक पातळीवर चीनमधून बाहेर पडणाºया कंपन्यांना आपण आकर्षित केले पाहिजे. त्यामुळे देशात परकीय गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे, असे नितीन गडकरी म्हणाले. महामार्ग वाहतूक आता सुरू झाली आहे. त्यामुळे अत्यावश्यक वस्तूचा पुरवठा सुरू होणार आहे, हेदेखील त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाशी लढा देत असताना लोकांमधील नैराश्य जाऊन आत्मविश्वास कायम राहावा यासाठी वृत्तपत्रांनी विशेष प्रयत्न केले पाहिजेत, असेदेखील ते म्हणाले.नागपुरात टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरू होऊ शकतातनागपूर जिल्ह्यात अनेक बाबींमध्ये सुधारणा करता येतील. संपूर्ण शहर बंद असल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहे. कोरोनाचा प्रभाव शहरातील ज्या भागात अधिक आहे, तो भाग वगळता शहराच्या उर्वरित भागातील व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू करता येऊ शकतात. असे करत असताना सुरक्षा व नियमांचे पालन करण्यावर भर देणे गरजेचे आहे. लवकरच पूर्ण स्थिती नियंत्रणात येईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी