शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

पाणीपुरवठा वाढला पण वसुली केव्हा वाढणार!

By admin | Updated: August 31, 2015 02:47 IST

शहरातील अनेक वस्त्यांत आजही पाणीटंचाई आहे. या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. काही वस्त्यांना दिवसाआड पाणी मिळते.

महापालिका : सात लाख लोकांच्या पाणीपुरवठ्यात सुधारणानागपूर : शहरातील अनेक वस्त्यांत आजही पाणीटंचाई आहे. या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. काही वस्त्यांना दिवसाआड पाणी मिळते. असे असूनही शहरातील सात लाख लोकांना पूर्वीच्या तुलनेत आता व्यवस्थित पाणीपुरवठा होत असल्याचा दावा आॅरेंज सिटी वॉटर वर्क्स(ओसीडब्ल्यू)कंपनीने केला आहे. शहरातील शंभराहून अधिक वस्त्यांना काही वर्षांपूर्वी दिवसाआड पाणी मिळत होते. आता या वस्त्यांना दररोज पाणीपुरवठा होत आहे. परंतु वसुलीचा विचार करता पाणीकरापासून १२५ कोटींचे उत्पन्न अपेक्षित असताना मनपाला यापासून वर्षाला ९० कोटी मिळत आहे. पाणी बिलाच्या वसुलीकडे लक्ष केंद्रित केले जाणार असल्याची माहिती ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. यात ५० हजार अवैध नळजोडण्या नियमित के ल्या जाणार आहेत. यासाठी जुलै महिन्यात मोहीम राबविण्यात आली. परंतु याला लोकांकडून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. ओसीडब्ल्यूने तीन वर्षांपूर्वी शहरातील पाणीपुरवठ्याची जबाबदारी स्वीकारली. त्यावेळी पाण्याची गुणवत्ता ७९ टक्के होती. आता ती ९५ टक्क्यांवर गेली आहे. पाण्याची गळती रोखण्यात यश आल्याचा दावा ओसीडब्ल्यूचे उपसंचालक राजेश कालरा यांनी केला आहे. गळती कमी झाल्यानेच पाण्याची गुणवत्ता वाढली आहे. ज्या भागात पाईपलाईन टाकण्यात आल्या आहेत त्या वस्त्यांना पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)