शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

पाणीपुरवठा वाढला पण वसुली केव्हा वाढणार!

By admin | Updated: August 31, 2015 02:47 IST

शहरातील अनेक वस्त्यांत आजही पाणीटंचाई आहे. या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. काही वस्त्यांना दिवसाआड पाणी मिळते.

महापालिका : सात लाख लोकांच्या पाणीपुरवठ्यात सुधारणानागपूर : शहरातील अनेक वस्त्यांत आजही पाणीटंचाई आहे. या भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. काही वस्त्यांना दिवसाआड पाणी मिळते. असे असूनही शहरातील सात लाख लोकांना पूर्वीच्या तुलनेत आता व्यवस्थित पाणीपुरवठा होत असल्याचा दावा आॅरेंज सिटी वॉटर वर्क्स(ओसीडब्ल्यू)कंपनीने केला आहे. शहरातील शंभराहून अधिक वस्त्यांना काही वर्षांपूर्वी दिवसाआड पाणी मिळत होते. आता या वस्त्यांना दररोज पाणीपुरवठा होत आहे. परंतु वसुलीचा विचार करता पाणीकरापासून १२५ कोटींचे उत्पन्न अपेक्षित असताना मनपाला यापासून वर्षाला ९० कोटी मिळत आहे. पाणी बिलाच्या वसुलीकडे लक्ष केंद्रित केले जाणार असल्याची माहिती ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. यात ५० हजार अवैध नळजोडण्या नियमित के ल्या जाणार आहेत. यासाठी जुलै महिन्यात मोहीम राबविण्यात आली. परंतु याला लोकांकडून फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. ओसीडब्ल्यूने तीन वर्षांपूर्वी शहरातील पाणीपुरवठ्याची जबाबदारी स्वीकारली. त्यावेळी पाण्याची गुणवत्ता ७९ टक्के होती. आता ती ९५ टक्क्यांवर गेली आहे. पाण्याची गळती रोखण्यात यश आल्याचा दावा ओसीडब्ल्यूचे उपसंचालक राजेश कालरा यांनी केला आहे. गळती कमी झाल्यानेच पाण्याची गुणवत्ता वाढली आहे. ज्या भागात पाईपलाईन टाकण्यात आल्या आहेत त्या वस्त्यांना पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)