शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
4
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
5
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
6
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
7
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
8
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
9
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
10
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
11
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
12
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
13
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
14
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
15
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
16
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
17
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
18
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
19
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
20
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विठ्ठल पावला, आषाढ धारा बरसल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:07 IST

जलालखेडा: गत दोन आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने अखेर आषाढी एकादशीच्या पर्वावर तालुक्यात हजेरी लावली. मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने शेतकरी ...

जलालखेडा: गत दोन आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने अखेर आषाढी एकादशीच्या पर्वावर तालुक्यात हजेरी लावली. मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावले आहेत.

दोन आठवड्यापासून पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत होते. दमट हवामान आणि उन्हाळामुळे पिके कोमेजली होती. पाऊस नसल्याने कपाशीला खात टाकणे, निंदने, फवारणीची कामे थांबली होती. आणखी ३ ते ४ दिवस पाऊस लांबला असता तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असते. मात्र पावसासाठी विठ्ठलाकडे साकडे घातलेल्या शेतकऱ्यांना आषाढीच्या पर्वावर दिलासा मिळाला. तालुक्यात मंगळवारी आणि बुधवारी सर्वदूर पाऊस झाला. पाऊस नसल्याने मजुरांना काम नव्हते. खत आणि कीटकनाशकांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी नसल्याने बाजारपेठही मंदावली होती.

-

जूनच्या पूर्वार्धात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरणीवर भर दिला. मात्र अर्धा जुलै कोरडा गेला. त्यामुळे पिके वाळायला लागली होती. आणखी ४ ते ५ दिवस पाऊस नसता तर खरीप हंगाम संकटात आला असता.

दिलीप झरकर, शेतकरी, मदना