शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

विठ्ठल पावला, आषाढ धारा बरसल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:07 IST

जलालखेडा: गत दोन आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने अखेर आषाढी एकादशीच्या पर्वावर तालुक्यात हजेरी लावली. मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने शेतकरी ...

जलालखेडा: गत दोन आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने अखेर आषाढी एकादशीच्या पर्वावर तालुक्यात हजेरी लावली. मंगळवारी दमदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावले आहेत.

दोन आठवड्यापासून पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत होते. दमट हवामान आणि उन्हाळामुळे पिके कोमेजली होती. पाऊस नसल्याने कपाशीला खात टाकणे, निंदने, फवारणीची कामे थांबली होती. आणखी ३ ते ४ दिवस पाऊस लांबला असता तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असते. मात्र पावसासाठी विठ्ठलाकडे साकडे घातलेल्या शेतकऱ्यांना आषाढीच्या पर्वावर दिलासा मिळाला. तालुक्यात मंगळवारी आणि बुधवारी सर्वदूर पाऊस झाला. पाऊस नसल्याने मजुरांना काम नव्हते. खत आणि कीटकनाशकांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी नसल्याने बाजारपेठही मंदावली होती.

-

जूनच्या पूर्वार्धात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरणीवर भर दिला. मात्र अर्धा जुलै कोरडा गेला. त्यामुळे पिके वाळायला लागली होती. आणखी ४ ते ५ दिवस पाऊस नसता तर खरीप हंगाम संकटात आला असता.

दिलीप झरकर, शेतकरी, मदना