शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

दीक्षाभूमीवर धम्मरॅलीचे विराट दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 01:04 IST

शांती आणि सद्भावनेचा संदेश जनमानसात रुजवण्यासाठी शहरात धम्मरॅली सुरू आहे.

ठळक मुद्देरविवारी समारोप : महिनाभरात ४०० विहारांना भेटी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शांती आणि सद्भावनेचा संदेश जनमानसात रुजवण्यासाठी शहरात धम्मरॅली सुरू आहे. गेल्या महिनाभरात या रॅलीदरम्यान पायी फिरून शहरातील तब्बल ४०० विहिरांना भेट देण्यात आली. येत्या रविवारी १३ आॅगस्ट रोजी या धम्मरॅलीचा दीक्षाभूमीवर समारोप होणार असून यावेळी हजारो धम्मबांधव सहभागी होतील, असा विश्वास भदंत ज्ञानबोधी आणि पी.एस. खोब्रागडे (श्रमण पय्याधम्मा) यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत व्यक्त केला. अनाथपिंडक परिवारातर्फे काढण्यात येत असलेल्या धम्मरॅलीचे हे तिसरे वर्ष आहे. यंदा तब्बल २०० श्रमण भिक्खू या धम्मरॅलीत सहभागी झाले आहेत. दररोज किमान १५ ते २० किमी पायी चालून शहरातील विविध विहारांना भेटी देण्यात आली. आतापर्यंत ४०० विहारांना भेटी देण्यात आल्या आहेत. शहरात शांती व सद्भाव कायम राहावा, यासाठी तथागत गौतम बुद्धांचे विचार जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न या धम्मरॅलीच्या माध्यमातून करण्यात आला. १३ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता भीम चौक जरीपटका येथून या समारोपीय धम्मरॅलीला सुरुवात होईल. इंदोरा चौक, गड्डीगोदाम, एलआयसी, संविधान चौकमार्गे ही धम्मरॅली दीक्षाभूमीवर पोहोचेल. रस्त्यात ठिकठिकाणी धम्मरॅलीचे स्वागत केले जाईल.पत्रपरिषदेत श्रमण गौतम पाटील, अमन कांबळे, सागर डबरासे, प्रितम बुलकुंडे, राजू झोडापे, शिशुपाल कोल्हटकर आदी उपस्थित होते.