शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

खत दरवाढीला विदर्भ राज्य आंदोलन समितीचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:08 IST

नागपूर : ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीमध्ये ३० ते ५५ टक्के वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेती ...

नागपूर : ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमतीमध्ये ३० ते ५५ टक्के वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे अवघड होणार असल्याने देशाच्या उत्पादकतेवरही याचा परिणाम होणार आहे. यामुळे सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्याची भूमिका विदर्भ राज्य जनआंदोलन समितीने घेतली आहे.

या आंदोलनाचा एक भाग म्हणून १८ मेला विदर्भातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंतप्रधानांना निवेदन पाठविले जाणार आहे. सर्वात जास्त वापरल्या जाणारे डी.ए.पी.चे दर १,२०० रुपये प्रती बॅगवरून १,९०० रुपये करून ५५ टक्के दरवाढ केली आहे.

सुपर फॉस्फेट ४०० रुपयांवरून ५०० रुपये, १०:२६:२६ हे खत १,१७५ रुपयांवरून १,७७५, १२:३२:१६ खत १,१९० वरून १,८००, २०:२०:० ९७५ वरून १,४०० रुपये, २४:२४:० खत १,३५० वरून १,९०० तर २०:२०:१३ हे खत १,०५० वरून १,६०० रुपयांवर गेले आहे. शेतमालाच्या किमती मर्यादित ठेऊन खतांच्या किमती वाढविणे हे शेतकऱ्यांना संकटात लोटण्यासारखे असल्याचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी म्हटले आहे.