शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

स्वाईन फ्लूने दोघांचा बळी

By admin | Updated: September 26, 2015 02:54 IST

बदलत्या वातावरणामुळे विषाणूंचा विळखाही वाढत आहे. शुक्रवारी मेडिकलमध्ये एका युवकाचा तर एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

नागपूर : बदलत्या वातावरणामुळे विषाणूंचा विळखाही वाढत आहे. शुक्रवारी मेडिकलमध्ये एका युवकाचा तर एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या दोघांची प्रकृती सुरुवातीपासून अत्यवस्थ असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. शहरात गेल्या २६ दिवसांत स्वाईन फ्लूने सात रुग्णांचा बळी घेतला आहे. रामकृष्ण भटकर (३०) रा. दर्यापूर, अमरावती व ताराबाई निपाणी (६४) रा. कळमना, नागपूर अशी मृतांची नावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार रामकृष्ण भटकर १२ सप्टेंबरपासून अकोला मेडिकल रुग्णालयात उपचार घेत होते. प्रकृतीत सुधार होत नसल्याने त्याला २१ सप्टेंबर रोजी नागपूर मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात भरती करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले, रामकृष्ण याची प्रकृती सुरुवातीपासूनच गंभीर होती. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. शुक्रवारी सायंकाळी ५.१५ वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ताराबाई निपाणी यांना २० सप्टेंबर रोजी मेडिकलमध्ये भरती करण्यात आले होते. २१ सप्टेंबर रोजी त्यांना स्वाईन फ्लू असल्याचे स्पष्ट झाले.गुरुवारी मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)