शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शत्रूच्या स्थितीचा आढावा घेणारे मानवरहित वाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 00:32 IST

शत्रूच्या प्रांतातील डेटा गोळा करणे, गोपनीय महिती बेस स्टेशनला परत पाठविणे हे काम मनुष्यबळ वापरून करणे बरेचदा अशक्य असते. हेच काम व्यक्ती हजर न राहता करणे शक्य होऊ शकते. जे.डी. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अशाप्रकारे हेरगिरी करणारे मानवरहित वाहन विकसित केले आहे.

ठळक मुद्देअभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे संशोधन : दूरध्वनीद्वारे नियंत्रित होईल वाहन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शत्रूच्या प्रांतातील डेटा गोळा करणे, गोपनीय महिती बेस स्टेशनला परत पाठविणे हे काम मनुष्यबळ वापरून करणे बरेचदा अशक्य असते. हेच काम व्यक्ती हजर न राहता करणे शक्य होऊ शकते. जे.डी. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अशाप्रकारे हेरगिरी करणारे मानवरहित वाहन विकसित केले आहे.असुविधाजनक आणि अधिक धोका असलेल्या अनुप्रयोगांसाठी मानवरहित भू वाहने वापरणे शक्य आहे. या ठिकाणी मानवी आॅपरेटर वापरणे अशक्य असते. अशावेळी मानवरहित गोष्टीचा उपयोग करणे गरजेचे असते. जे.डी. अभियायांत्रिकी आणि व्यवस्थपन महाविद्यालयाच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी असे मानवरहित वाहन विकसित केले आहे. प्रा. गायत्री पडोळे, प्रा. शैलेश साखरे, प्रकल्प समान्यवयक व विभाग प्रमुख नितू ज्ञानचंदनी यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे सदस्य अभिजित कैकाडे, अनुराग दहिवले, अप्रतिम कायरकर, खुशबू राव, संदेश जनबंधू, रोहन सातपैसे यांनी हे वाहन विकसित केले आहे. या वाहनाचा उपयोग हेरगिरी करण्यासह वातावरणाचे निरीक्षण करण्याचे कामी होईल. या वाहनात सेन्सर्स असतील, वेगवेगळ्या स्टेशनवर आॅपरेटरला ही माहिती पुरवतील आणि दूरध्वनीद्वारे हे वाहन नियंत्रित करण्यात येईल. शहरी लढाऊ परिस्थिती, प्रतिकूल क्रियाकलापांची पाहणी करणे, मार्गाचा मागोवा घेणे, दिलेला भौगोलिक समन्वय शोधणे आणि बेस स्टेशनला गोळा केलेला डेटा परत पाठविणे शक्य होईल, असा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानResearchसंशोधन