शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
4
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
5
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
6
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
7
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
8
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
9
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
10
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
11
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
12
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
13
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
14
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
15
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
16
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
17
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
18
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
19
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
20
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?

विद्यापीठ व मंडळांनी संयुक्तपणे संशाेधन प्रकल्प राबवावे ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:09 IST

नागपूर : युगानुकूल एकेका विषयावर खंडितपणे विचार करून संशाेधन करण्याचा हा काळ नाही. साकल्याने, एकमेकांना पूरक विचार करीत संशाेधन ...

नागपूर : युगानुकूल एकेका विषयावर खंडितपणे विचार करून संशाेधन करण्याचा हा काळ नाही. साकल्याने, एकमेकांना पूरक विचार करीत संशाेधन करणे ही काळाची गरज आहे. भविष्यात विद्यापीठ आणि संशाेधन मंडळाने संयुक्तपणे प्रकल्प राबविण्याची गरज असल्याचे विचार कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेकचे कुलगुरू डाॅ. श्रीनिवास वरखेडी यांनी व्यक्त केले.

विदर्भ संशाेधन मंडळाच्या संशाेधन क्षितिज-२०१९ या वार्षिकांकाचा विमाेचन साेहळा रविवारी मंडळाच्या सभागृहात पार पडला. यावेळी डाॅ. वरखेडी यांनी विचार मांडले. अनेक विद्यापीठांमध्ये, संशाेधन संस्थांमध्ये संशाेधनात्मक प्रकाशने प्रकाशित हाेत असतात. मात्र ही प्रकाशने एकेका विषयावर केंद्रित असतात. विदर्भ संशाेधन मंडळाने एकाच प्रकाशनात सर्व विषयाचा समावेश केल्याचे काैतुक त्यांनी केले. तत्पूर्वी संपादक डाॅ. अजय कुळकर्णी यांनी वार्षिकांकाबाबत माहिती सांगितली. यानंतर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धाचे प्रा.डाॅ. सतीश पावडे यांना क्रांतिवीर बाळाजी हुद्दार स्मृतिग्रंथ पुरस्कार प्रदान करण्यात आला. डाॅ. प्रज्ञा आमटे यांच्या संतांची नवसमाज निर्मिती व डाॅ. रेणुका यांच्या ध्वनी व वक्राेक्ती या ग्रंथाला डाॅ. सुरेश डाेळके स्मृतिग्रंथ पुरस्कार प्रदान करण्यात आला. डाॅ. मृदुला नासेरी व डाॅ. स्मिता हाेटे यांनी ग्रंथ प्रतियाेगितेचे परीक्षण केले. अध्यक्षीय भाषणात डाॅ. मदन कुळकर्णी यांनी संशाेधन मंडळाच्या विविध प्रकल्पांचे काैतुक केले. त्यांनी वारसा दर्शन या प्रकल्पाचा आवर्जून उल्लेख केला. प्रास्ताविक, संचालन व आभारप्रदर्शन मंडळाचे कार्यवाह डाॅ. राजेंद्र वाटाणे यांनी केले. डाॅ. शेषशयन देशमुख यांनी कार्यक्रमाच्या आयाेजनात भूमिका बजावली.