शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

विद्यापीठ व मंडळांनी संयुक्तपणे संशाेधन प्रकल्प राबवावे ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:09 IST

नागपूर : युगानुकूल एकेका विषयावर खंडितपणे विचार करून संशाेधन करण्याचा हा काळ नाही. साकल्याने, एकमेकांना पूरक विचार करीत संशाेधन ...

नागपूर : युगानुकूल एकेका विषयावर खंडितपणे विचार करून संशाेधन करण्याचा हा काळ नाही. साकल्याने, एकमेकांना पूरक विचार करीत संशाेधन करणे ही काळाची गरज आहे. भविष्यात विद्यापीठ आणि संशाेधन मंडळाने संयुक्तपणे प्रकल्प राबविण्याची गरज असल्याचे विचार कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेकचे कुलगुरू डाॅ. श्रीनिवास वरखेडी यांनी व्यक्त केले.

विदर्भ संशाेधन मंडळाच्या संशाेधन क्षितिज-२०१९ या वार्षिकांकाचा विमाेचन साेहळा रविवारी मंडळाच्या सभागृहात पार पडला. यावेळी डाॅ. वरखेडी यांनी विचार मांडले. अनेक विद्यापीठांमध्ये, संशाेधन संस्थांमध्ये संशाेधनात्मक प्रकाशने प्रकाशित हाेत असतात. मात्र ही प्रकाशने एकेका विषयावर केंद्रित असतात. विदर्भ संशाेधन मंडळाने एकाच प्रकाशनात सर्व विषयाचा समावेश केल्याचे काैतुक त्यांनी केले. तत्पूर्वी संपादक डाॅ. अजय कुळकर्णी यांनी वार्षिकांकाबाबत माहिती सांगितली. यानंतर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ, वर्धाचे प्रा.डाॅ. सतीश पावडे यांना क्रांतिवीर बाळाजी हुद्दार स्मृतिग्रंथ पुरस्कार प्रदान करण्यात आला. डाॅ. प्रज्ञा आमटे यांच्या संतांची नवसमाज निर्मिती व डाॅ. रेणुका यांच्या ध्वनी व वक्राेक्ती या ग्रंथाला डाॅ. सुरेश डाेळके स्मृतिग्रंथ पुरस्कार प्रदान करण्यात आला. डाॅ. मृदुला नासेरी व डाॅ. स्मिता हाेटे यांनी ग्रंथ प्रतियाेगितेचे परीक्षण केले. अध्यक्षीय भाषणात डाॅ. मदन कुळकर्णी यांनी संशाेधन मंडळाच्या विविध प्रकल्पांचे काैतुक केले. त्यांनी वारसा दर्शन या प्रकल्पाचा आवर्जून उल्लेख केला. प्रास्ताविक, संचालन व आभारप्रदर्शन मंडळाचे कार्यवाह डाॅ. राजेंद्र वाटाणे यांनी केले. डाॅ. शेषशयन देशमुख यांनी कार्यक्रमाच्या आयाेजनात भूमिका बजावली.