शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

कृषिपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : महावितरण कंपनीने थकीत बिलापाेटी काही शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. ताे पूर्ववत करण्यात ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : महावितरण कंपनीने थकीत बिलापाेटी काही शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. ताे पूर्ववत करण्यात यावा, अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना दिलेल्या निवेदनात केली.

महावितरण कंपनीने कामठी व माैदा तालुक्यातील काही शेतकऱ्यांकडील कृषिपंपांचा वीजपुरवठा वीज बिले न भरल्याने खंडित केला आहे. या शेतकऱ्यांवर कंपनीने ८० हजार ते एक लाख रुपयांपर्यंतच्या वीज बिलाची आकारणी केली आहे. ही रक्कम माेठी असून, खरीप हंगामात शेतकऱ्यांना बिले भरणे शक्य नाही. त्यांनी पैशाची जुळवाजुळव करून पेरणी केली. त्यातच पावसाने दडी मारल्याने पिकांना पाणी देणे अनिवार्य आहे. परंतु, वीजपुरवठा १५ दिवसापूर्वी खंडित करण्यात आल्याने ओलित करण्याची समस्या निर्माण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान हाेत आहे.

प्रशासनाचा हा प्रकार शेतकऱ्यांना वेठीस धरणारा असल्याने पीक वाचविण्यासाठी त्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करावा, अशी मागणीही या निवेदनात केली आहे. शिष्टमंडळात भाजपचे तालुकाध्यक्ष किशोर बेले, रमेश चिकटे, किरण राऊत, विशाल चामट, भरत आंबिलडुके, फुलचंद आंबिलडुके यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांचा समावेश हाेता.