शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत करून या समाजाची जनगणना करावी, अशी मागणी कामठी तालुका ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत करून या समाजाची जनगणना करावी, अशी मागणी कामठी तालुका सरपंच संघटनेने केली असून, त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावे असलेले निवेदन तहसीलदार अरविंद हिंगे यांच्याकडे निवेदन साेपविले.

ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत करावे, राज्य निवडणूक आयाेगाने जाहीर केलेल्या निवडणुका रद्द कराव्या, ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी यासह अन्य मागण्यांचा उल्लेख या निवेदनात केला हाेता. या मागण्यांची याेग्य दखल न घेतल्यास आंदाेलनाचा इशाराही सरपंच संघटनेने दिला आहे. तहसीलदार अरविंद हिंगे यांच्या अनुपस्थितीत नायब तहसीलदार एस. बनाेटे यांनी निवेदन स्वीकारले. शिष्टमंडळात तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष माेरेश्वर कापसे, पंचायत समिती सभापती उमेश रडके, आडकाच्या सरपंच भावना चांभारे, खेडीचे लीलाधर काळे, रनाळाच्या सरपंच सुवर्णा साबळे यांचा समावेश हाेता.