शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

विवाह टिकण्यासाठी एकमेकांना समजून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:26 IST

विवाह जीवनभर टिकण्यासाठी पती-पत्नीने एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती किशोर रोही यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देकिशोर रोही : माळी समाजाचा उपवर-वधू परिचय मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विवाह जीवनभर टिकण्यासाठी पती-पत्नीने एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती किशोर रोही यांनी व्यक्त केले.अखिल भारतीय माळी महासंघ नागपूरच्या वतीने रविवारी सुभाष रोडवरील गीता मंदिर परिसरात उपवर-वधू परिचय मेळावा आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते मेळाव्याचे उद्घाटक म्हणून बोलत होते. महासंघाचे अध्यक्ष गोविंद वैराळे अध्यक्षस्थानी तर, प्रशासकीय अधिकारी भाग्यश्री बानाईत, माजी आमदार अशोक मानकर, शंकर लिंगे, किशोर कन्हेरे प्रमुख अतिथी होते.अलीकडच्या काळात वैचारिक मतभेदामुळे घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढले आहे. पती-पत्नीमधील सहनशीलता संपत चालली आहे. परिणामी विवाह संस्था बळकट करण्याचे प्रयत्न होणे गरजेचे आहे असेदेखील रोही यांनी सांगितले.अन्य मान्यवरांनीही समुचित मार्गदर्शन केले. मान्यवरांच्या हस्ते ‘शुभमंगल’ या परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. पुस्तिकेत ९५० उपवर-वधूंची माहिती आहे. कविता भोपळे व प्रज्ञा कथलकर यांनी संचालन तर, वसुधा येनकर यांनी आभार व्यक्त केले. रमेश भेदे, मधुसूदन देशमुख, नाना इंगळे, कैलाश जामगडे, सुनीता शाहाकार, वीणा बंड, एस. एन. पाटील, अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे, मधुकर वानखेडे, अरुण पवार, अविनाश ठाकरे, संजय नाथे, रामभाऊ सातव, नीळकंठ राऊत आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.