शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

ग्रामीण भागातील भारनियमन बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:11 IST

जलालखेडा : रबी हंगाम सुरू झाला असून, शेतकऱ्यांनी सिंचनासाठी शेतातील इलेक्ट्रिक माेटरपंप सुरू केले आहेत. भारनियमनामुळे शेतकऱ्यांना दिवसा ओलित ...

जलालखेडा : रबी हंगाम सुरू झाला असून, शेतकऱ्यांनी सिंचनासाठी शेतातील इलेक्ट्रिक माेटरपंप सुरू केले आहेत. भारनियमनामुळे शेतकऱ्यांना दिवसा ओलित करणे शक्य हाेत नसल्याने ग्रामीण भागातील भारनियमन बंद करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ग्रामीण भागात थ्री फेज व सिंगल फेज वीजपुरवठा केला जाताे. आठवड्यातील चार दिवस रात्री थ्री फेज वीजपुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांना ओलित करण्यासाठी रात्रीच्या वेळी शेतात जावे लागते. अंधारात ओलित करणे धाेकादायक असून, थंडी वाढत असल्याने भारनियमन शेतकऱ्यांसाठी जीवघेणे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे ओलिताअभावी पिके धाेक्यात येण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने आठवडाभर २४ तास थ्री फेज अखंडित वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.