शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

लाक्षणिक उपोषणातून शेतकºयांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:44 IST

कीटकनाशकांच्या फवारणीमुळे यवतमाळ,नागपूर,भंडारा जिल्ह्यातील अनेक शेतकºयांना जीव गमवावा लागला असून जखमींचे प्रमाणदेखील मोठे आहे.

ठळक मुद्दे‘जय जवान, जय किसान’ संघटनेतर्फे उपोषण : शेतकºयांच्या मृत्यूसाठी सरकार जबाबदार असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कीटकनाशकांच्या फवारणीमुळे यवतमाळ,नागपूर,भंडारा जिल्ह्यातील अनेक शेतकºयांना जीव गमवावा लागला असून जखमींचे प्रमाणदेखील मोठे आहे. बळी गेलेल्या शेतकºयांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ‘जय जवान, जय किसान’ संघटनेतर्फे सोमवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात धरमपेठ येथील लालबहादूर चौक येथे उपोषणाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.दिवसभर चाललेल्या या उपोषणाला विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकाºयांनी भेट देऊन समर्थन दिले. शेतकºयांच्या मृत्यूसाठी सरकार जबाबदार असल्याचा आरोप यावेळी पवार यांनी लावला. जर दिवाळीच्या अगोदर शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली नाही, कीटकनाशकांमुळे मृत्युमुखी पडलेल्या शेतकºयांना सरकारकडून मदत मिळाली नाही तर दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा यावेळी प्रशांत पवार यांनी दिला. खासदार नाना पटोले यांच्या उपस्थितीत पवार यांनी उपोषण सोडले. अरुण वनकर, दुनेश्वर पेठे, सतीश इटकेलवार, अविनाश गोतमारे, अ‍ॅड.नीरज खांदेवाले, राम आकरे, विजय शिंदे इत्यादींनी यावेळी उपोषण मंडपाला भेट दिली. यावेळी संघटनेतर्फे मिलिंद महादेवकर, प्रसाद इंगळे, मंगेश पात्रीकर, ऋषीकेश जाधव, अभिजीत याहूल, अविनाश शेरेकर प्रामुख्याने उपस्थित होते.