शहरं
Join us  
Trending Stories
1
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
2
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
3
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
4
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
5
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
6
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
7
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
8
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
9
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
10
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
11
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
12
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
13
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
14
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
15
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
16
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
17
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
18
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
19
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
20
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रान्सफार्मर दुरुस्त व्हायला लागताहेत १५ दिवस; कसे होणार सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 10:59 IST

Nagpur News agriculture शेतकऱ्यांना कृषी पंपाद्वारे अखंडित पाणीपुरवठा करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या एचव्हीडीएस (हाय व्होल्टेज डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम) योजनेत मोठी त्रुटी समोर आली आहे.

ठळक मुद्देपाणी पुरेसे, तरीही शेतकरी चिंतेत२० ट्रान्सफार्मर जळाले२६०० एकूण ट्रान्सफार्मर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शेतकऱ्यांना कृषी पंपाद्वारे अखंडित पाणीपुरवठा करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या एचव्हीडीएस (हाय व्होल्टेज डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम) योजनेत मोठी त्रुटी समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या शेतात ट्रान्सफार्मर खराब झाल्यावर ते दुरुस्त करण्यासाठी जवळपास १५-१५ दिवस लागत आहे. दुसरीकडे कृषी पंपाच्या पारंपरिक कनेक्शनसााठी लावण्यात आलेले ट्रान्सफार्मर बिघडण्याचे प्रमाणही ३.५ टक्केवर पोहोचले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आपल्या शेताला पाणी देऊ शकत नाही. पुरेसे पाणी असूनही शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत.

जिल्ह्यात कृषी पंपाच्या पारंपरिक कनेक्शनची संख्या जवळपास ८५ हजार इतकी आहे. त्यांना वीज पुरवठा करण्यासाठी ७००० ट्रान्सफार्मर लागले आहेत. जर ट्रान्सफार्मर खराब झाला तर ते दुरुस्त करणे कठीण असते. महावितरणच म्हणणे आहे की, शेतकरी अनेकदा आपल्या शेतात डीपी लावू देत नाही. नागपूर जिल्ह्यात मराठवाडा व पश्चिम विदर्भासारखी समस्या नाही. तरी ट्रान्सफार्मर फेल होत असल्याची समस्या निर्माण होत आहे. दुसरीकडे एचव्हीडीएस कनेक्शन घेणारे शेतकरी जास्त त्रस्त आहेत. या योजनेंतर्गत १६ केव्हीचा एक ट्रान्सफार्मरवर जास्तीत जास्त दोन कृषी पंप कनेक्शन देण्यात आले आहे. परंतु हे ट्रान्सफार्मर फेल झाल्यावर ते दुरुस्त करण्यात अडचणी येत आहेत.

१४ एजन्सींकडे आहे दुरुस्तीचे काम

नाागपूर जिल्ह्यात एचव्हीडीएस कनेक्शनची संख्या २६०० इतकी आहे. योजनेंतर्गत लावण्यात आलेले ट्रान्सफार्मर खराब झाल्यास, किंवा जळाल्यास मोठे संकट निर्माण होते. असे ट्रान्सफार्मर दुरुस्त करण्याची जबाबदारी १४ एजन्सींकडे सोपवण्यात आली आहे. जर ट्रान्सफार्मर शेतावरच दुरुस्त झाला नाही तर त्याला ठिक करण्यासाठी १५ दिवस लागतात. या कालावधीत शेतकरी आपल्या शेतात सिंचन करून शकत नाही.

अखंडित पुरवठ्याचा प्रयत्न

जिल्ह्यात कृषीपंपांना वीज कनेक्शन देण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये कुठलीही समस्या नाही. दूरवरच्या भागात लागलेल्या पारंपारिक वीज कनेक्शनमध्ये त्रुटी आल्यास त्याला दोन दिवसात ठिक केले जाते.

नारायण अमझरे, अधीक्षक अभियंता, महावितरण

टॅग्स :agricultureशेती