शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

ट्रान्सफार्मर दुरुस्त व्हायला लागताहेत १५ दिवस; कसे होणार सिंचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 10:59 IST

Nagpur News agriculture शेतकऱ्यांना कृषी पंपाद्वारे अखंडित पाणीपुरवठा करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या एचव्हीडीएस (हाय व्होल्टेज डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम) योजनेत मोठी त्रुटी समोर आली आहे.

ठळक मुद्देपाणी पुरेसे, तरीही शेतकरी चिंतेत२० ट्रान्सफार्मर जळाले२६०० एकूण ट्रान्सफार्मर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शेतकऱ्यांना कृषी पंपाद्वारे अखंडित पाणीपुरवठा करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या एचव्हीडीएस (हाय व्होल्टेज डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम) योजनेत मोठी त्रुटी समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या शेतात ट्रान्सफार्मर खराब झाल्यावर ते दुरुस्त करण्यासाठी जवळपास १५-१५ दिवस लागत आहे. दुसरीकडे कृषी पंपाच्या पारंपरिक कनेक्शनसााठी लावण्यात आलेले ट्रान्सफार्मर बिघडण्याचे प्रमाणही ३.५ टक्केवर पोहोचले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आपल्या शेताला पाणी देऊ शकत नाही. पुरेसे पाणी असूनही शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत.

जिल्ह्यात कृषी पंपाच्या पारंपरिक कनेक्शनची संख्या जवळपास ८५ हजार इतकी आहे. त्यांना वीज पुरवठा करण्यासाठी ७००० ट्रान्सफार्मर लागले आहेत. जर ट्रान्सफार्मर खराब झाला तर ते दुरुस्त करणे कठीण असते. महावितरणच म्हणणे आहे की, शेतकरी अनेकदा आपल्या शेतात डीपी लावू देत नाही. नागपूर जिल्ह्यात मराठवाडा व पश्चिम विदर्भासारखी समस्या नाही. तरी ट्रान्सफार्मर फेल होत असल्याची समस्या निर्माण होत आहे. दुसरीकडे एचव्हीडीएस कनेक्शन घेणारे शेतकरी जास्त त्रस्त आहेत. या योजनेंतर्गत १६ केव्हीचा एक ट्रान्सफार्मरवर जास्तीत जास्त दोन कृषी पंप कनेक्शन देण्यात आले आहे. परंतु हे ट्रान्सफार्मर फेल झाल्यावर ते दुरुस्त करण्यात अडचणी येत आहेत.

१४ एजन्सींकडे आहे दुरुस्तीचे काम

नाागपूर जिल्ह्यात एचव्हीडीएस कनेक्शनची संख्या २६०० इतकी आहे. योजनेंतर्गत लावण्यात आलेले ट्रान्सफार्मर खराब झाल्यास, किंवा जळाल्यास मोठे संकट निर्माण होते. असे ट्रान्सफार्मर दुरुस्त करण्याची जबाबदारी १४ एजन्सींकडे सोपवण्यात आली आहे. जर ट्रान्सफार्मर शेतावरच दुरुस्त झाला नाही तर त्याला ठिक करण्यासाठी १५ दिवस लागतात. या कालावधीत शेतकरी आपल्या शेतात सिंचन करून शकत नाही.

अखंडित पुरवठ्याचा प्रयत्न

जिल्ह्यात कृषीपंपांना वीज कनेक्शन देण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये कुठलीही समस्या नाही. दूरवरच्या भागात लागलेल्या पारंपारिक वीज कनेक्शनमध्ये त्रुटी आल्यास त्याला दोन दिवसात ठिक केले जाते.

नारायण अमझरे, अधीक्षक अभियंता, महावितरण

टॅग्स :agricultureशेती