शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

संयुक्त किसान मोर्चाचा आज देशव्यापी काळा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:10 IST

नागपूर : संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने जाहीर केल्यानुसार २६ मे रोजी महाराष्ट्र राज्य किसान सभा, जय जवान जय किसान ...

नागपूर : संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने जाहीर केल्यानुसार २६ मे रोजी महाराष्ट्र राज्य किसान सभा, जय जवान जय किसान संघटना २६ मे रोजी देशव्यापी काळा दिवस पाळून सहभाग दर्शविणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला २६ मे रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. तर, २६ नोव्हेंबर २०२० पासून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ मे रोजी सहा महिने पूर्ण होत आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून देशात समस्या वाढल्याच्या निषेधार्थ २६ मे हा काळा दिवस पाळला जात आहे. नागपुरात दुपारी १ वाजता संविधान चौकात काळे झेंडे घेऊन निदर्शन केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य किसान सभेचे अरुण वनकर आणि जय जवान जय किसान संघटनेचे अभिनव फटिंग यांनी दिली.