शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

आज सुरू आहे ते सत्ताकारण; राजकारणाची व्याख्या बदलण्याची गरज - नितीन गडकरी

By योगेश पांडे | Updated: August 25, 2023 20:41 IST

नेत्यांनी खरे तर गरीब जनतेचा विकास होईल, त्यांचे भले होईल ही बाब डोळ्यासमोर ठेवून राजकारण केले पाहिजे.

नागपूर : सद्यस्थितीत जे काही सुरू आहे ते सत्ताकारणच आहे. नेत्यांनी खरे तर सेवाकारण, विकासकारण आणि समाजकारणावर भर दिला पाहिजे. आजच्या काळात राजकारणाची व्याख्या बदलण्याची खरोखरच गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. नागपुरात ते एकल महाविद्यालयासंदर्भात आयोजित पत्रपरिषदेदरम्यान बोलत होते.

नेत्यांनी खरे तर गरीब जनतेचा विकास होईल, त्यांचे भले होईल ही बाब डोळ्यासमोर ठेवून राजकारण केले पाहिजे. असे राजकारण विकासाशी जोडलेले असते. विदर्भाच्या दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींचे जीवन आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व आरोग्याच्या दृष्टीने सुसह्य करणे आणि एकलव्य एकल विद्यालयाच्या माध्यमातून आदिवासींना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणणे गरजेचे आहे. यासाठीच कै. लक्ष्मणराव मानकर स्मृति संस्थांना सर्व स्तरांतून सहकार्य झाले पाहिजे, असे ते म्हणाले.

कै. लक्ष्मणराव मानकर स्मृति संस्थेच्या वतीने रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात सुरू असलेल्या शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्ग सुरू आहे. या वर्गात १०१६ शिक्षक आणि १२४ पर्यवेक्षक अशी एकूण १ हजार १४० मंडळी सहभागी झाली आहे. २७ ऑगस्टला सायंकाळी ६ वाजता प्रशिक्षण वर्गाचा समारोप सोहळा होणार आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली. पत्रकार परिषदेला संस्थेचे सचिव राजीव हडप, कोषाध्यक्ष अतुल मोहरीर, सदस्य धनंजय बापट, सुधीर दिवे, डॉ. सी.डी. मायी यांची उपस्थिती होती.

गरज पडली तर शासकीय शिक्षकांना सहकार्यअनेक गावांमध्ये जिल्हा परिषद किंवा इतर शासकीय शाळाच्या शिक्षकांना प्रशिक्षण किंवा सहकार्याची आवश्यकता असते. कै.लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या माध्यमातून अशा शिक्षकांना आवश्यकता भासली तर निश्चितच सहकार्य करण्यात येईल, असे गडकरी यांनी सांगितले. एकलव्य एकल विद्यालयात विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण शून्य असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी