शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

देशातील २१ सरकारी बँकांचे थकीत कर्ज वाढले, दहा वर्षांत १६ पटींनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 01:36 IST

देशातील २१ सरकारी बँकांचे थकीत कर्ज गेल्या १० वर्षांत तब्बल १६ पटीने वाढले आहे. कर्जवसुलीबाबत उदासीन असणाºया या बँका किती गंभीर आर्थिक संकटात आहेत, हे यावरून स्पष्ट होते.

- सोपान पांढरीपांडेनागपूर : देशातील २१ सरकारी बँकांचे थकीत कर्ज गेल्या १० वर्षांत तब्बल १६ पटीने वाढले आहे. कर्जवसुलीबाबत उदासीन असणाºया या बँका किती गंभीर आर्थिक संकटात आहेत, हे यावरून स्पष्ट होते.सरकारी बँकांच्या संकेतस्थळावरून ‘लोकमत’ने घेतलेल्या माहितीनुसार, २००७-२००८ यावर्षी सर्व सरकारी बँकांचे थकीत कर्ज केवळ ३९.०३० कोटी होते ते २०१६-१७मध्ये ते तब्बल ६,४१,००० कोटी रुपयांवर पोहचले आहे. ही वाढ १६ पट आहे. गेल्याच आठवड्यात केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सरकारी बँकांना नवीन भांडवल देण्यासाठी २.११ लाख कोटींची तरतूद केली आहे. तथापि, अशा अकार्यक्षम बँकांना कार्यक्षम बनविण्याऐवजी सरकार त्यांच्या अकार्यक्षमतेसाठी बक्षीस देत आहे का? हा मोठा प्रश्न आहे.२१ सरकारी बँकांचे एकूण थकीत कर्ज                    (रक्कम कोटी रुपये)२००७-०८ : 39,030२००८-०९ : 44,957२००९-१० : 59,927२०१०-११ : 74,664२०११-१२ : 1,17,000२०१२-१३ : 1,64,461२०१४-१५ : 2,78,877२०१५-१६ : 5,39,955२०१६-१७ : 6,41,000

टॅग्स :bankबँक