शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

देशातील २१ सरकारी बँकांचे थकीत कर्ज वाढले, दहा वर्षांत १६ पटींनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 01:36 IST

देशातील २१ सरकारी बँकांचे थकीत कर्ज गेल्या १० वर्षांत तब्बल १६ पटीने वाढले आहे. कर्जवसुलीबाबत उदासीन असणाºया या बँका किती गंभीर आर्थिक संकटात आहेत, हे यावरून स्पष्ट होते.

- सोपान पांढरीपांडेनागपूर : देशातील २१ सरकारी बँकांचे थकीत कर्ज गेल्या १० वर्षांत तब्बल १६ पटीने वाढले आहे. कर्जवसुलीबाबत उदासीन असणाºया या बँका किती गंभीर आर्थिक संकटात आहेत, हे यावरून स्पष्ट होते.सरकारी बँकांच्या संकेतस्थळावरून ‘लोकमत’ने घेतलेल्या माहितीनुसार, २००७-२००८ यावर्षी सर्व सरकारी बँकांचे थकीत कर्ज केवळ ३९.०३० कोटी होते ते २०१६-१७मध्ये ते तब्बल ६,४१,००० कोटी रुपयांवर पोहचले आहे. ही वाढ १६ पट आहे. गेल्याच आठवड्यात केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सरकारी बँकांना नवीन भांडवल देण्यासाठी २.११ लाख कोटींची तरतूद केली आहे. तथापि, अशा अकार्यक्षम बँकांना कार्यक्षम बनविण्याऐवजी सरकार त्यांच्या अकार्यक्षमतेसाठी बक्षीस देत आहे का? हा मोठा प्रश्न आहे.२१ सरकारी बँकांचे एकूण थकीत कर्ज                    (रक्कम कोटी रुपये)२००७-०८ : 39,030२००८-०९ : 44,957२००९-१० : 59,927२०१०-११ : 74,664२०११-१२ : 1,17,000२०१२-१३ : 1,64,461२०१४-१५ : 2,78,877२०१५-१६ : 5,39,955२०१६-१७ : 6,41,000

टॅग्स :bankबँक