शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
3
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
4
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
5
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
6
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
7
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
8
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
9
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
10
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
11
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
12
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
13
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
14
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
15
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
16
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
17
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
18
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं

वाघाने केली पाच गुरांची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : गेल्या काही दिवसांपासून मालेवाडा, एडसंबा शिवारात वाघाचा मुक्तसंचार आणि दहशत चांगलीच वाढली आहे. गेल्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

भिवापूर : गेल्या काही दिवसांपासून मालेवाडा, एडसंबा शिवारात वाघाचा मुक्तसंचार आणि दहशत चांगलीच वाढली आहे. गेल्या पाच दिवसांत वाघाने हल्ला चढवून शेतकऱ्यांच्या पाच गुरांचा फडशा पाडला तर एक गंभीर जखमी आहे. वाघाच्या दहशतीमुळे या भागातील शेतकरी, शेतमजूर व नागरिक चांगलेच भयभीत असून शेतातील कामे करायची कशी, असा प्रश्न उभा ठाकला आहे.

सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. अशातच पोळ्यांच्या दिवसापासून पट्टेदार वाघाची या परिसरात दहशत पसरली आहे. गेल्या पाच दिवसांत मालेवाडा येथील राजू सूर्यवंशी यांच्या मालकीच्या दोन गाई तर रमेश राऊत, किसन सहारे, अरुण तरारे यांची प्रत्येकी एक गाय अशा पाच गुरांवर वाघाने हल्ला केला. त्यात चार जनावरे ठार तर एक गंभीर जखमी झाले. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली. मात्र, त्यांच्याकडून वेळीच प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

रानडुकरांच्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त आहेत. शेतातील पिकांमध्ये मोठ-मोठे खड्डे या वन्यप्राण्यांनी केले असून, पिकांचे प्रचंड नुकसान हाेत आहे. पिकांच्या संरक्षणासाठी रात्रीच्या सुमारास शेतकऱ्यांना शेतात जागली करावी लागते. मात्र, मागील काही दिवसांपासून वाघाचा मुक्त संचार सुरू असल्यामुळे शेतात जायचे तरी कसे?, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. वन विभागाने या वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.