शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

तीन भावंडं बेपत्ता

By admin | Updated: December 2, 2015 02:59 IST

एका गरीब कुटुंबातील तीन मुले सोमवारी दुपारपासून बेपत्ता झाल्याने गिट्टीखदानमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.

गिट्टीखदानमध्ये खळबळ : उलटसुलट चर्चेला उधाणनागपूर : एका गरीब कुटुंबातील तीन मुले सोमवारी दुपारपासून बेपत्ता झाल्याने गिट्टीखदानमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. त्यांना कुणी आमिष दाखवून पळवून नेले की ते स्वत:च निघून गेले, त्याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.रोहित (वय ९), अंजली (वय ७) आणि अक्षय (वय ४) अशी ही बालके अतिशय गरीब कुटुंबातील आहेत. रोहित चौथ्या वर्गात, अंजली, दुसऱ्या वर्गात तर अक्षय बालवाडीत आहे. त्यांची आई दीड वर्षांपूर्वी त्यांना सोडून निघून गेली. या मुलांचे वडील मजुरी करतात. काका, आजी, आजोबा अशा संयुक्त कुटुंबात ते गिट्टीखदानमध्ये राहतात. सोमवारी नेहमीप्रमाणे मुलांचे वडील कामावर गेले व दुपारी २ वाजता जेवण करण्यासाठी घरी आले. यावेळी तिन्ही मुले घरी दिसली. वडिलांनी त्यांना शाळेत का गेले नाही, अशी विचारणा केली असता रोहित आणि अक्षयला बरे नव्हते त्यामुळे ते शाळेत गेले नाही आणि ते गेले नाही म्हणून अंजलीही शाळेत गेली नाही, असे त्यांनी वडिलांना सांगितले. त्यानंतर वडील पुन्हा कामावर गेले. घरी एकटे आजोबा होते. २.४५ च्या सुमारास हे तिघे फ्रेण्डस कॉलनीत एका शेजारी राहणाऱ्याला दिसले. त्याने विचारणा केली असता, त्यांनी फिरायला आलो, असे सांगितले. रात्र झाली तरी तीनही भावंड घरी पोहचली नसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. २४ तास होऊनही त्यांचा शोध लागला नाही. (प्रतिनिधी)