शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
3
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
4
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
5
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
6
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
7
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
8
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
9
पतीशी भांडण करून दुसऱ्या खोलीत झोपली पत्नी; मध्यरात्री पतीला आली जाग, खोलीत डोकावून पाहताच... 
10
आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना भोजन मोफत 
11
'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार
12
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय? फक्त परतावा नका पाहू, 'या' १० गोष्टी तपासाच! अन्यथा पैसे जातील पाण्यात
13
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!
14
'त्या' रात्री काय झालं? पतीला कसं मारलं? बॉयफ्रेंडसोबत पकडल्या गेलेल्या ९ मुलांच्या आईने 'असा' केला गुन्हा कबूल! 
15
कॉलर पकडली, फरफटत नेलं, बेदम मारलं; भाजपा नेत्याच्या समर्थकांची आयुक्तांना मारहाण
16
'आभाळमाया'तील चिंगीला असा मिळाला 'बाजीराव मस्तानी', सेटवर संजय भन्साळी चिडले तेव्हा...
17
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
18
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
19
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
20
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 

तीन भावंडं बेपत्ता

By admin | Updated: December 2, 2015 02:59 IST

एका गरीब कुटुंबातील तीन मुले सोमवारी दुपारपासून बेपत्ता झाल्याने गिट्टीखदानमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.

गिट्टीखदानमध्ये खळबळ : उलटसुलट चर्चेला उधाणनागपूर : एका गरीब कुटुंबातील तीन मुले सोमवारी दुपारपासून बेपत्ता झाल्याने गिट्टीखदानमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. त्यांना कुणी आमिष दाखवून पळवून नेले की ते स्वत:च निघून गेले, त्याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.रोहित (वय ९), अंजली (वय ७) आणि अक्षय (वय ४) अशी ही बालके अतिशय गरीब कुटुंबातील आहेत. रोहित चौथ्या वर्गात, अंजली, दुसऱ्या वर्गात तर अक्षय बालवाडीत आहे. त्यांची आई दीड वर्षांपूर्वी त्यांना सोडून निघून गेली. या मुलांचे वडील मजुरी करतात. काका, आजी, आजोबा अशा संयुक्त कुटुंबात ते गिट्टीखदानमध्ये राहतात. सोमवारी नेहमीप्रमाणे मुलांचे वडील कामावर गेले व दुपारी २ वाजता जेवण करण्यासाठी घरी आले. यावेळी तिन्ही मुले घरी दिसली. वडिलांनी त्यांना शाळेत का गेले नाही, अशी विचारणा केली असता रोहित आणि अक्षयला बरे नव्हते त्यामुळे ते शाळेत गेले नाही आणि ते गेले नाही म्हणून अंजलीही शाळेत गेली नाही, असे त्यांनी वडिलांना सांगितले. त्यानंतर वडील पुन्हा कामावर गेले. घरी एकटे आजोबा होते. २.४५ च्या सुमारास हे तिघे फ्रेण्डस कॉलनीत एका शेजारी राहणाऱ्याला दिसले. त्याने विचारणा केली असता, त्यांनी फिरायला आलो, असे सांगितले. रात्र झाली तरी तीनही भावंड घरी पोहचली नसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. २४ तास होऊनही त्यांचा शोध लागला नाही. (प्रतिनिधी)