शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

वीज काेसळून तीन बकऱ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क मेंढला : जाेरात कडाडलेली वीज चारा खात असलेल्या बकऱ्यांवर काेसळली. त्यात तीन बकऱ्यांचा घटनास्थळीच हाेरपळून मृत्यू ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

मेंढला : जाेरात कडाडलेली वीज चारा खात असलेल्या बकऱ्यांवर काेसळली. त्यात तीन बकऱ्यांचा घटनास्थळीच हाेरपळून मृत्यू झाला. सुदैवाने जवळच उभा असलेला गुराखी थाेडक्यात बचावला. ही घटना मेंढला (ता. नरखेड) शिवारात गुरुवारी (दि. २३) दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली.

शेषराव डाेमाजी चचाणे, रा. मेंढला, ता. नरखेड हे शेळीपालनाचा व्यवसाय करीत असून, विलास ऊर्फ मुका सातपुते, रा. मेंढला ही त्यांच्या बकऱ्या घेऊन गावालगतच्या जंगलात चारायला गेला हाेता. तलावाच्या परिसरात बकऱ्या चारा खात असताना मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे विलासने झाडाखाली आश्रय घेतला. त्यात जाेरात कडाडलेली वीज बकऱ्यांवर काेसळल्याने तीन बकऱ्यांचा घटनास्थळीच हाेरपळून मृत्यू झाला.

या घटनेत ३० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शेषराव चचाणे यांनी दिली. या घटनेचा शुक्रवारी (दि. २४) सकाळी पंचनामा करण्यात येणार असल्याची माहिती तलाठी माेटघरे यांनी दिली. शेषराव चचाणे यांची हलाखीची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता शासनाने त्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.