शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

'ही' तर भारताच्या नव्या अस्मितेची सुरुवात - देवेंद्र फडणवीस

By योगेश पांडे | Updated: January 22, 2024 13:40 IST

आजचा दिवस ऐतिहासिक आहे. भारतीय अस्मितेचा हा संघर्ष होता. आजचा दिवस पाचशे वर्षातील सर्वात पवित्र व ऐतिहासिक दिवस आहे.

नागपूर : अयोध्येत ऐतिहासिक सोहळा सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात रामपूजन केले. हा दिवस भारतीय अस्मितेची नवी सुरुवात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

आजचा दिवस ऐतिहासिक आहे. भारतीय अस्मितेचा हा संघर्ष होता. आजचा दिवस पाचशे वर्षातील सर्वात पवित्र व ऐतिहासिक दिवस आहे. ती मशीद नव्हती तर कलंकाचा ढाचा होता. राजकीय स्वातंत्र्य मिळाले होते पण अध्यात्मिक स्वातंत्र्य नव्हते. ज्या देशात भूतकाळाच्या गौरवाचे पूजन होत नाही त्याचा वर्तमानकाळ तर असतो पण भविष्यकाळ नसतो. मला रामसेवेत सहभागी होता आले ही धन्यता. आज स्वप्नपूर्तीचा अनुभव येतो आहे. 

पंतप्रधान नरेंद मोदी यांनी लाखो संतांची इच्छा व स्वप्न पूर्ण केले. देश आनंदात असताना काही।लोक आम्ही अयोध्येत जाणार नाही अशी भूमिका घेतली. त्या लोकांनी रामाला काल्पनिक म्हटले होते. राम म्हणजे न्याय, अयोध्येसोबत न्याय झाला. लवकरच सगळ्यांना अयोध्येत जायचे आहे. हे केवळ मंदिराचे निर्माण नसून भारताच्या नवीन अस्मितेची सुरुवात आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फडणवीस यांनी सादर केले गीतयावेळी हजारो लोकांसमोर फडणवै यांनी 'जागो तो एक बार जागो जागो तो' हे गाणे सादर केले. नागरिकांनी त्यांना उत्स्फूर्तपणे साथ दिली.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस