शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
4
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
5
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
6
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
7
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
8
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
9
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
10
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
11
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
12
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
13
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
14
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
15
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
16
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
17
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
18
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
19
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
20
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी

ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यात अडचण राहिलेली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 07:30 IST

Nagpur News आता ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यात अडचण राहिलेली नाही. या अहवालाच्या आधारावर आता निवडणूक आयोगाने पुढील निवडणुकीत ओबीसी आरक्षणनुसार निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाने अंमलबजावणी करावी

नागपूरः राज्य मागासवर्ग आयोगातर्फे ओबीसी आरक्षणाबाबतचा अंतरिम अहवाल मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आला. केंद्र व राज्य सरकारच्या संस्थांकडून आयोगाने माहिती गोळा केली. आयोगाने स्वत:ही माहिती मिळवली. राज्य सरकारने या अहवालाची एक प्रत राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. त्यामुळे आता ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यात अडचण राहिलेली नाही. या अहवालाच्या आधारावर आता निवडणूक आयोगाने पुढील निवडणुकीत ओबीसी आरक्षणनुसार निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.

वडेट्टीवार म्हणाले, ओबीसी राजकीय आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपर्यंतच्या मर्यादेत ठेवण्याबाबत राज्य सरकारने अधिसूचना काढली होती. तिचे कायद्यात रूपांतर गेल्या अधिवेशनात करण्यात आले होते. त्यावर राज्यपालाने स्वाक्षरी केली आहे. या कायद्यानुसार अनुसूचित जाती व जमातीला लोकसंख्येच्या आधारवर आरक्षण दिल्यानंतर उरलेले ५० टक्क्यांखालील आरक्षण ओबीसीला मिळेल. त्यामुळे काही जिल्ह्यांत ते २७ टक्क्यांवर तर काही जिल्ह्यांत कमी होईल. ओबीसींची संख्या निश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला अपेक्षित असलेले सर्व आधार आयोगाने आपल्या अहवालात मांडले आहेत. त्यामुळे आता ओबीसींच्या राजकीय आरक्षणात कुठलीही अडचण येणार नाही, अशी अपेक्षा असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार