शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

- तर पाणी विकत घ्यावे लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:29 IST

पावसाने विदर्भाकडे पाठ फिरवली आहे. नागपूरकर पावसाच्या आशेवर जगताहेत.

ठळक मुद्देतोतलाडोह धरणात केवळ ११ टक्के साठा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाने विदर्भाकडे पाठ फिरवली आहे. नागपूरकर पावसाच्या आशेवर जगताहेत. अशातच विभागातील १८ मोठ्या धरणांतील जलसाठ्यात रोज घट होत आहे. पावसाने यंदा पाठ फिरवली तर नागपूरकरांवर पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ निश्चितच येणार आहे. नागपूरला पाणीपुरवठा होणाºया तोतलाडोह धरणात आजमितीला केवळ ११ टक्के साठा शिल्लक आहे.आॅगस्ट महिना लागला तरी नागपुरात अजूनही पावसाला खºया अर्थाने सुरुवात झालेली नाही. परिणामी जलाशये कोरडीच आहेत. नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ २२ टक्के इतकाच जलसाठा शिल्लक आहे. मागच्या वर्षी याच तारखेला ५३ टक्के जलाशये भरली होती. नागपूर जिल्ह्यातील स्थिती तर याहून भयावह आहे. नागपुरातील सर्वात मोठे धरण असलेल्या तोतलाडोहमध्ये केवळ ११ टक्के पाणी आहे. गेल्यावर्षी याच दिवशी तब्बल ६६ टक्के इतका पाणीसाठा होता, हे विशेष.गेल्यावर्षी आॅगस्ट महिन्यातील धरणातील पाणीसाठा आणि यंदाच्या पाणीसाठ्याचा विचार केल्यास परिस्थिती गंभीर आहेच. ४० ते ६० टक्के पाणीसाठा कमी आहे. तरीही आॅगस्ट महिन्यात पाऊस चांगला पडत असल्याने ही परिस्थिती सुधारेल असा विश्वास आहे. धरणे भरण्यासाठी आता केवळ रिमझिम पाऊस पडून चालणार नाही. धो-धो पावसाची गरज आहे. १५ दिवस पाऊस न पडल्यास परिस्थिती बिघडू शकते. कारण तेव्हा खरीप पिकांसाठी पाण्याची मागणी जास्त वाढेल.- एस.जी. ढवळे, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभागसध्या तरी पाण्याची अडचण नाही. तशा तक्रारीसुद्धा नाही. पेरण्या झालेल्या आहेत. पावसाने दडी मारण्याने रोवण्या मात्र रखडल्या आहेत. पावसाची प्रतीक्षा आहेच.- सुभाष चौधरीउपजिल्हाधिकारी (महसूल)