शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

- तर पाणी विकत घ्यावे लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 02:29 IST

पावसाने विदर्भाकडे पाठ फिरवली आहे. नागपूरकर पावसाच्या आशेवर जगताहेत.

ठळक मुद्देतोतलाडोह धरणात केवळ ११ टक्के साठा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावसाने विदर्भाकडे पाठ फिरवली आहे. नागपूरकर पावसाच्या आशेवर जगताहेत. अशातच विभागातील १८ मोठ्या धरणांतील जलसाठ्यात रोज घट होत आहे. पावसाने यंदा पाठ फिरवली तर नागपूरकरांवर पिण्याचे पाणी विकत घेण्याची वेळ निश्चितच येणार आहे. नागपूरला पाणीपुरवठा होणाºया तोतलाडोह धरणात आजमितीला केवळ ११ टक्के साठा शिल्लक आहे.आॅगस्ट महिना लागला तरी नागपुरात अजूनही पावसाला खºया अर्थाने सुरुवात झालेली नाही. परिणामी जलाशये कोरडीच आहेत. नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ २२ टक्के इतकाच जलसाठा शिल्लक आहे. मागच्या वर्षी याच तारखेला ५३ टक्के जलाशये भरली होती. नागपूर जिल्ह्यातील स्थिती तर याहून भयावह आहे. नागपुरातील सर्वात मोठे धरण असलेल्या तोतलाडोहमध्ये केवळ ११ टक्के पाणी आहे. गेल्यावर्षी याच दिवशी तब्बल ६६ टक्के इतका पाणीसाठा होता, हे विशेष.गेल्यावर्षी आॅगस्ट महिन्यातील धरणातील पाणीसाठा आणि यंदाच्या पाणीसाठ्याचा विचार केल्यास परिस्थिती गंभीर आहेच. ४० ते ६० टक्के पाणीसाठा कमी आहे. तरीही आॅगस्ट महिन्यात पाऊस चांगला पडत असल्याने ही परिस्थिती सुधारेल असा विश्वास आहे. धरणे भरण्यासाठी आता केवळ रिमझिम पाऊस पडून चालणार नाही. धो-धो पावसाची गरज आहे. १५ दिवस पाऊस न पडल्यास परिस्थिती बिघडू शकते. कारण तेव्हा खरीप पिकांसाठी पाण्याची मागणी जास्त वाढेल.- एस.जी. ढवळे, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभागसध्या तरी पाण्याची अडचण नाही. तशा तक्रारीसुद्धा नाही. पेरण्या झालेल्या आहेत. पावसाने दडी मारण्याने रोवण्या मात्र रखडल्या आहेत. पावसाची प्रतीक्षा आहेच.- सुभाष चौधरीउपजिल्हाधिकारी (महसूल)