शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

बुद्धाचे तत्त्वज्ञान आचार-विचारात रुजविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2022 21:14 IST

Nagpur News केवळ प्रतिमा उभारून चालणार नाही, तर बुद्ध तत्त्वज्ञानाची लाेकशाही मूल्ये आचार-विचारात रुजविण्याची गरज आहे, असे मत लाेकमत एडिटाेरियल बाेर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय बाैद्ध परिषदेचा समाराेप

नागपूरः बुद्धाचे तत्त्वज्ञान हे प्रज्ञा, शील, करुणा या तत्त्वावर उभे आहे. म्हणूनच तत्त्वप्रिय डाॅ. बाबासाहेबांना बुद्धाचे आकर्षण वाटणे स्वाभाविक हाेते. त्यामुळे भारतीय संविधानाला बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा आधार आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही लाेकशाहीची मूल्ये त्यात आहेत. त्यामुळे केवळ प्रतिमा उभारून चालणार नाही, तर बुद्ध तत्त्वज्ञानाची लाेकशाही मूल्ये आचार-विचारात रुजविण्याची गरज आहे, असे मत लाेकमत एडिटाेरियल बाेर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय बाैद्ध धम्म परिषदेच्या समाराेपप्रसंगी ते बाेलत हाेते. भगवान महावीर आणि तथागत बुद्ध या दाेघांनीही शाश्वत सत्याचा शाेध घेण्यासाठी राजघराण्याचा, वैभवाचा त्याग केला. भगवान महावीर यांनी दिलेले ‘क्षमा’ तत्त्व अहिंसेचा पाया आहे. महापुरुषांचे तत्त्व जीवनात अंगीकारणे आवश्यक आहे. मात्र महापुरुषांच्या समतेचे विचार आज कुठे दिसत नाहीत. जातिभेद पुन्हा फाेफावताे आहे. जगाचेही राजकारण बदलले असून, धरती रक्ताने लाल हाेत आहे. त्यामुळे बुद्धाची कास धरल्याशिवाय पर्याय नाही, याचे भान जगाला हाेणे आवश्यक आहे, तरच माणूस व माणुसकी जिवंत राहील, असे प्रतिपादन दर्डा यांनी केले.

समाराेपप्रसंगी संघकाया फाउंडेशनचे अध्यक्ष अजाहा प्रशील गाैतम, पुरणचंद्र मेश्राम, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे, श्रीपाद अपराजित, माहिती आयुक्त राहुल पांडे, वेदप्रकाश मिश्रा आदी उपस्थित हाेते.

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डा