शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
5
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
6
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
7
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
8
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
9
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
10
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
11
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
12
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
13
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
14
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
15
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
16
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
17
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
18
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
19
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
20
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाने विद्यार्थ्यांना मारल्यास मुख्याध्यापक जबाबदार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2022 19:04 IST

Nagpur News शिक्षकाने विद्यार्थ्यांना मारहाण केल्यास त्याकरिता मुख्याध्यापकाला जबाबदार धरले जाऊ शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपुरातील सुयश कॉन्व्हेंट प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले.

ठळक मुद्देसुयश कॉन्व्हेंट प्रकरणात उच्च न्यायालयाचा निर्णय

नागपूर : शिक्षकाने विद्यार्थ्यांना मारहाण केल्यास त्याकरिता मुख्याध्यापकाला जबाबदार धरले जाऊ शकत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपुरातील सुयश कॉन्व्हेंट प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले. न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

या प्रकरणात हुडकेश्वर पोलिसांनी विद्यार्थ्यांना मारहाण करणारे नृत्य शिक्षक मनीष राऊत व मुख्याध्यापक अनुराग पांडे यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३२४ (शस्त्राने दुखापत करणे) व बाल न्याय कायद्यातील कलम ७५ (बालकांसोबत क्रूरता) अंतर्गत गुन्हा नोंदवून १८ एप्रिल २०१७ रोजी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. उच्च न्यायालयाने पांडे यांचा या दोन्ही गुन्ह्यांत समावेश केला जाऊ शकत नसल्याचे सांगून त्यांना आरोपमुक्त केले.

पांडे शाळेचे मुख्याध्यापक असले तरी पीडित विद्यार्थी त्यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली किंवा ताब्यात नव्हते. नृत्य शिक्षक मनीष राऊत विद्यार्थ्यांना शिकवित होते. विद्यार्थ्यांवर राऊत यांचे प्रत्यक्ष नियंत्रण होते. दरम्यान, राऊत यांनी विद्यार्थ्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यावेळी पांडे वर्गाजवळही नव्हते. त्यांनी विद्यार्थ्यांना हात लावला नाही किंवा राऊत यांच्या कृतीचे समर्थन केले नाही. साक्षीदारांच्या बयाणातदेखील पांडे यांच्यावर काहीच आरोप करण्यात आले नाही, या मुद्यांकडे हा निर्णय देताना लक्ष वेधण्यात आले. ही घटना ३० नोव्हेंबर २०१६ रोजी घडली होती. त्यानंतर पालक अरुणा खंडाळे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पांडे यांच्या वतीने ॲड. तेजस देशपांडे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र