शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सांगा, शेतात जायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क हिंगणा : नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामामुळे शेतकऱ्यांची वहिवाट बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट काेसळले ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

हिंगणा : नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामामुळे शेतकऱ्यांची वहिवाट बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट काेसळले आहे. शेतशिवारात वाहन वा बैलगाडीची नेणे कठीण झाले असल्याने पिके शेतातच सडत आहेत. शेतात जायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमाेर उभा ठाकला आहे. त्यामुळे शेतीच्या वहिवाटीचा रस्ता त्वरित माेकळा करण्याची मागणी जि.प. सदस्य दिनेश बंग, सरपंच कवडूजी भाेयर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

या महामार्गाचे काम करीत असलेल्या कंत्राटदारांनी व एमएसआरडी विभागाने शेतकऱ्यांच्या वहिवाटीचे रस्ते पूर्णत: बंद केले आहे. परिणामी, उत्पादित शेतमाल बाजारात नेण्यासाठी शेतीपर्यंत वाहन किंवा बैलगाडी घेऊन जाता येत नाही. त्यामुळे शेतातील पिके शेतातच सडतात. यात शेतकऱ्यांचे माेठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान हाेत आहे.

आधीच हिंगणा तालुक्यातील शेतकरी ओला व काेरड्या दुष्काळी परिस्थितीमुळे कमालीचे आर्थिक संकटात आहेत. त्यातच काेराेना काळातील लाॅकडाऊनचा फटका आणि आता शेतीची वहिवाट बंद झाल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती निर्माण झाली आहे. याकडे गांभीर्याने लक्ष पुरवून बंद करण्यात आलेले शेतकऱ्यांच्या वहिवाटीचे रस्ते तत्काळ माेकळे करण्यात यावे, अथवा शेतकऱ्यांना शेतातील शेतमाल बाजारात नेण्याकरिता पर्यायी रस्त्याची व्यवस्था करून देण्यात यावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी तहसीलदार संताेष खांडरे यांना निवेदन दिले आहे. यावेळी जि.प. सदस्य दिनेश बंग, सरपंच कवडूजी भाेयर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळात दिलीप नेहारे, देवमन उईके, राजेंद्र उईके, महादेव उईके, हरिश्चंद्र सयाम, सुधाकर उईके, चिरकूट काेरचे, महेश उईके, राजकुमार निब्रड, राजेंद्र ढाेके आदींसह शेतकरी उपस्थित हाेते.