शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

‘सूरजागड’मुळे नक्षलवाद वाढण्याचा धोका

By admin | Updated: September 4, 2015 02:57 IST

केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या पुढाकाराने नुक त्याच झालेल्या बैठकीत केंद्र व राज्य पातळीवर प्रस्तावित सूरजागड खाण प्रकल्प सुरू करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

भूमकाल संघटना : समविचारी संघटनांना विरोध करणारनागपूर : केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या पुढाकाराने नुक त्याच झालेल्या बैठकीत केंद्र व राज्य पातळीवर प्रस्तावित सूरजागड खाण प्रकल्प सुरू करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. नक्षलग्रस्त भागाचा विकास या गोंडस नावाखाली हे सुरू असले तरी खाण प्रकल्प सुरू करण्यासाठी हालचाली सुरू होताच या भागात नक्षलवादी कारवाया वाढतील, अशी भीती भूमकाल संघटनेचे सहसचिव अरविंद सोवनी यांनी व्यक्त केली आहे. खाण प्रकल्प सुरू करण्यासाठी हालचाली सुरू होताच नक्षली कारवाया वाढतात, असा देशभरातील अनुभव आहे. ओरिसातील (नियमगिरी), झारखंड (हजारीबाग, सारांडा),पश्चिम बंगालमधील (सिंगूर व नंदीग्राम)तसेच छत्तीसगड राज्यातील लोहान्डीगुडा आदी खाणीच्या भागात याचा प्रत्यय आला. शासनाला स्थानिक आदिवासींच्या खनिजावरील हक्काबाबत भूमिका स्पष्ट करावी लागेल. खनिजातून येणाऱ्या समृद्धीत आदिवासींचा वाटा काय हे सांगावे लागेल. सूरजागडपासून पुढे छत्तीसगड सीमेपर्यंत मोठ्या प्रमाणात खनिज साठे आहेत. त्यामुळे ग्रामसभेच्या माध्यमातून अथवा महामंडळ स्थापन करून आदिवासींना उत्खननाचा अधिकार देण्याचा पहिला प्रयोग महाराष्ट्रात करता येईल. यात टाळाटाळ केली तर एटापल्ली, भामरागड भागात नक्षवादी कारवाया वाढतील. ही बाब नक्षलविरोधी अभियानाचे पोलीस महानिरीक्षकांनी ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणावी, असे आवाहन सोवनी यांनी केले आहे. हा प्रकल्प होऊ नये यासाठी समविचारी संघटनांनी एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.(प्रतिनिधी)