शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

विद्यार्थ्यांना पुन्हा ५० दिवसाच्या पोषण आहाराचे वाटप होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:08 IST

यंदा शासनाने या धान्य वितरणातील मेनूमध्ये थोडा बदल केला आहे. त्यानुसार तांदळासोबतच मसूर डाळ व हरभऱ्याचेही वितरण होणार आहे. ...

यंदा शासनाने या धान्य वितरणातील मेनूमध्ये थोडा बदल केला आहे. त्यानुसार तांदळासोबतच मसूर डाळ व हरभऱ्याचेही वितरण होणार आहे. शालेय पोषण आहार पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जातो. काही शाळांमध्ये खिचडीच्या स्वरूपात मध्यान्ह भोजन शिजविल्या जाते. तर शहरातील काही शाळांमध्ये मध्यान्ह भोजन पुरविण्याचे कंत्राट काही सामाजिक संस्था व बचत गटांना दिले आहे. कोरोनामुळे मार्च महिन्यापासून शाळा बंद झाल्या. अजूनही १ ते ८ वर्गापर्यंतच्या शाळा सुरू झाल्या नाही. त्यामुळे पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना शिजविलेले अन्न देण्याऐवजी धान्याचेच वितरण करण्यात येत आहे. शासनाने विद्यार्थ्यांना डिसेंबर ते जानेवारी २०२१ या कालावधीतील ५० दिवसाचे धान्य वितरित करण्याचे निर्देश दिले आहे. त्यासाठी शिक्षण संचालक प्राथमिक यांनी जि.प.च्या शालेय पोषण आहाराकडे मागणी नोंदविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पोषण आहार विभागाने संचालकांकडे मागणी नोंदविली आहे. वर्ग १ ते ५ च्या विद्यार्थ्यांना ५ किलो तांदूळ , मसूर डाळ ९०० ग्रॅम व हरभरा १ किलो ९०० ग्रॅम तर इयत्ता ६ ते ८ च्या विद्यार्थ्यांना साडेसात किलो तांदूळ, मसूर डाळ १ किलो ३०० ग्रॅम व हरभरा २ किलो ९०० ग्रॅम स्वरूपात वितरित करण्यात येईल.