शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
3
PM मोदींचा एअरबेस दौरा, डेलीगेशन अन् चॅनेल बॅन...शहबाज शरीफ करताहेत भारताची नक्कल
4
Ayodhya Temple : राम मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, २५० सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी केले! करण काय?
5
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
6
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
7
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
8
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
9
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
10
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
11
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
12
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
13
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
14
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
15
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
16
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
17
सोलापूरलगत बाळे ओढ्यावर ट्रक पलटी; सोलापूर-हैदराबाद-पुणे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा
18
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
19
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
20
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार

विद्यार्थी खिचडीच खात नाही! -तर विषबाधा होणार नाही का ?:

By admin | Updated: February 28, 2016 03:02 IST

विद्यार्थ्यांना सकस शालेय पोषण आहार मिळावा यासाठी केंद्र सरकार दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते.

कलोडे विद्यालयातील वास्तवनागपूर : विद्यार्थ्यांना सकस शालेय पोषण आहार मिळावा यासाठी केंद्र सरकार दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र नागपुरातील कलोडे विद्यालयातील विद्यार्थी जेवणाचे डबे आणत असल्याने शासनाने विहित केलेल्या नियमानुसार खिचडी शिजवल्यास खिचडी संपत नाही व ती वाया जाते. त्यामुळे शाळेत कमी प्रमाणात खिचडी शिजवली जाते. त्यामुळे तांदूळ शिल्लक राहतो, असे पत्र कलोडे विद्यालयाने शिक्षणाधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती आहे. कलोडे विद्यालयाच्या या पत्रात वास्तव आहे असे मानले तर शालेय पोषण आहाराची योजना यंदापासून सुरू झाली का, असा प्रश्न या निमित्ताने पडतो. विद्यार्थी जेवणाचे डबे आणत असल्याने तांदूळ शिल्लक राहत असेल तर याबाबत शिक्षण विभागाला कधी मुख्याध्यापिकेने कळविले का ? पटसंख्येच्या आधारावर विद्यालयाने मग आजवर तांदूळ का घेतला ? सरकारकडून शालेय पोषण आहाराचे अनुदान कमी का करून घेतले नाही, असे प्रश्न शाळेची बाजू वाचल्यावर निश्चितच पडतात. याबाबत मात्र शिक्षण विभागाची पाटी अद्यापही कोरीच आहे. मात्र शिक्षण उपसंचालकांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर विद्यार्थी जेवणाचे डबे आणतात त्यामुळे तांदूळ शिल्लक राहतो, असे पत्र देण्याचे विद्यालय प्रशानाला निश्चितच कळलेले दिसते.