शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

वादळामुळे माेसंबीची झाडे पडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा : परिसरात रविवारी (दि. १६) दुपारी आलेल्या वादळ व पावसामुळे जलालखेडा व रामगाव शिवारातील माेसंबीची ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

जलालखेडा : परिसरात रविवारी (दि. १६) दुपारी आलेल्या वादळ व पावसामुळे जलालखेडा व रामगाव शिवारातील माेसंबीची झाडे पडल्याने शेतकऱ्यांचे माेठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची मंगळवारी (दि. १८) पाहणी केल्याची माहिती तलाठी रवी उपरे यांनी दिली.

जलालखेडा (ता. नरखेड) परिसरात रविवारी दुपारी जाेरदार वादळ आले व अवकाळी पावसाच्या मुसळधार सरीही बरसल्या. या वादळामुळे माेतीराम बाराबात्रे, रा. जलालखेडा यांच्या रामगाव (ता. नरखेड) शिवारातील माेसंबीच्या बागेचे माेठे नुकसान झाले. माेतीराम बारापात्रे यांच्या सहा एकर शेतात माेसंबीची एकूण ८०० झाडे आहेत. ही सर्व झाडे सात वर्षांची असून, त्यांना फलधारणाही झाली आहे. वादळामुळे त्यांच्या शेतातील ६० माेसंबीची झाडे पडली.

याच शिवारात जलालखेडा (पुनर्वसन) येथील ललीत रेंगे यांची चार एकर शेती असून, त्यांच्या शेतात माेसंबीची फलधारणा झालेली ६५० झाडे आहेत. वादळामुळे त्यांच्याही शेतातील २२ झाडे पडली. या दाेन्ही शेतकऱ्यांनी माहिती दिल्यानंतर तलाठी रवी उपरे यांनी त्यांच्या शेतातील नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. शासनाने या नुकसानीची याेग्य भरपाई द्यावी, अशी मागणीही या शेतकऱ्यांनी केली आहे.

...

फळे गळाली

या वादळामुळे माेतीराम बारापात्रे, ललीत रेंगे यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या शेतातील माेसंबीची फळे माेठ्या प्रमाणात गळाल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे. आपण या दाेन्ही शेतकऱ्यांच्या शेतातील माेसंबीच्या नुकसानीची पाहणी केली आहे. त्यांच्या शेतात माेसंबीची झाडे पडल्याचे व फळे गळाल्याचे आढळून आले. या पाहणीचा अहवाल तयार केला असून, ताे वरिष्ठांना पुढील कार्यवाहीसाठी सादर केला आहे, अशी माहिती तलाठी रवी उपरे यांनी दिली.