शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

नदीत रसायनयुक्त पाणी सोडणे बंद करा!

By admin | Updated: March 11, 2016 03:18 IST

औद्योगिक वसाहतीतील बहुतांश कंपन्यांनी रसायनयुक्त पाणी शुद्ध करायला सुरुवात केली आहे.

नागरिकांची मागणी : बुटीबोरीच्या ठाणेदारांना निवेदनबुटीबोरी : औद्योगिक वसाहतीतील बहुतांश कंपन्यांनी रसायनयुक्त पाणी शुद्ध करायला सुरुवात केली आहे. मात्र, सी.ई.टी.पी. नामक कंपनीचा प्लांट बंद असल्याने या कंपनीतील रसायनयुक्त पाणी कृष्णा व वेणा नदीत सोडले जात आहे. या प्रकाराला आळा घालण्याची मागणी स्थानिक व परिसरातील नागरिकांनी केली असून, ठाणेदार भारत ठाकरे यांना निवेदन दिले आहे. सी.ई.टी.पी. कंपनीतील प्लांट १५ दिवसांपासून बंद असल्याने या कंपनीतील रसायनयुक्त पाणी परिसरातील वेणा व कृष्णा नदीत सोडले जात आहे. परिणामी, या नद्यांवर असलेल्या बुटीबोरी, छोटीबोरी, गणेशपूर, टाकळघाट, रुईखैरी या गावांमधील पाणीपुरवठा योजना प्रभावित झाल्या आहेत. नदीतील रसायनयुक्त पाणी प्यायल्याने जनावरांना विविध आजार जडायला सुरुवात झाली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती. त्यामुळे या मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराची पाहणी केली. परंतु, संबंधित कंपनीवर कुठलीही कार्यवाही केली नाही. रसायनयुक्त पाणीमुळे नद्यांमधील पाणी दूषित होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिणामी, या प्रकाराला आळा घालण्याची मागणी नागरिकांनी या निवेदनात केली आहे. शिष्टमंडळात अनिस बावला, राजू गावंडे, विनोद लोहकरे, अविनाश गुर्जर, दिनेश काकपुरे, गंगाधर कातुरे, सागर मोहीतकर, गजानन बुटके, नासिर शेख, तुकाराम हुसुकले, बल्लू श्रीवास, संजय ठाकरे, सरफराज शेख, फारूक शेख आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)